Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Monsoon Tips: पावसाळ्यात पायांची काळजी घ्या, निष्काळजीपणामुळे संसर्ग होऊ शकतो

Updated: मंगळवार, 6 जुलै 2021 (11:58 IST)
 
नखात बराच काळ पाणी भरलेलं राहिलं तर बुरशीचा धोका वाढतो. ज्यामुळे नखात खाज सुटण्यास सुरवात होते. जर याची काळजी घेतली गेली नाही तर ती वाढतच राहते आणि यामुळे बर्‍याच वेळा नखातून रक्त देखील वाहू लागतं.
 
याशिवाय एक्जिमा आणि दादांचा त्रासही होऊ शकतो. एक्जिमा बॅक्टेरियामुळे होतो. यामध्ये पायांवर लाल डाग पडतात आणि खाज सुटण्याबरोबरच त्यात जळनही होते. काळजी घेतली नाही तर त्वचा कडक होते आणि जखमा होण्यास सुरवात होते. आणि दाद एक बुरशीजन्य संसर्ग आहे. या सर्व प्रकारचे संक्रमण टाळण्यासाठी पायांची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
पावसात भिजल्यानंतर पाय अँटीबायोटिक्सने स्वच्छ करा. बोटांना चांगले स्वच्छ करा. ते चांगले साफ केल्यावर पुसून त्यावर अँटी सेप्टिक क्रीम लावा आणि आपण नखांवर पावडर वापरू शकता. नेहमी आपल्या पायात शूज किंवा चप्पल घाला. तसेच, हे लक्षात ठेवा की जास्त काळ ओले शूज किंवा मोजे घालू नका. पायात संसर्ग झाल्यास नक्कीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

Mangalagaur 2026 Wishes in Marathi मंगळागौर शुभेच्छा संदेश

Fasting Fruit Yogurt श्रावणात उपवासाच्या दिवशी थंडगार, पौष्टिक फ्रुट योगर्ट नक्की ट्राय करा

प्रोटीनची कमतरता झाल्यास शरीर देते ‘हे’ संकेत, लक्षणे जाणून घ्या

Bank of Baroda Recruitment : बँक ऑफ बडोदामध्ये २०६ पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

कोपर आणि गुडघे काळे पडले आहेत? काळसरपणा कमी करण्यासाठी करा हे उपाय करा

पुढील लेख