26 सप्टेंबर 1965 रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर हजारो लोकांना संबोधित करताना भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री अधिक उत्साहात होते. शास्त्री म्हणाले होते, सदर अयुबने दिल्लीला पोहोचणार असल्याचं जाहीर केलं होतं. तो इतका मोठा माणूस आहे, लाहीम शाहीम. त्यांना दिल्लीला येण्याचा त्रास का दिला पाहिजे, असा प्रश्न मला पडला. मी विचार केला...