Festival Posters

अमावस्येला हे 5 नियम पाळा

Updated: शुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020 (09:53 IST)
 
* अवसेला भुतं-प्रेत, पितृ, पिशाच्च, निशाचर प्राणी आणि दैत्य किंवा राक्षस अधिक सक्रिय आणि मुक्त असतात. म्हणून या दिवसाला लक्षात घेउन विशेष काळजी घ्यावी.
 
* अमावस्या मध्ये आसुरी आत्मा अधिक सक्रिय राहतात, त्याचा परिणाम माणसांवर देखील होतो. माणसाचा स्वभाव देखील राक्षसी होतो. म्हणून त्या दिवशी माणसाचे मन आणि मेंदू धार्मिक प्रवृत्ती कडे वळवतात. जर कोणी धर्माच्या नियमांचं पालन करत नसेल तर त्याला त्रास सहन करावा लागतो. 
 
1 या दिवशी कोणत्याही प्रकारच्या तामसी आहाराचं सेवन करू नये.
 
2 या दिवशी मद्यपाना पासून दूर राहावं. यामुळे आपल्या शरीरावरच नव्हे तर आपल्या भविष्यावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो.
 
3 या दिवशी माणसांमध्ये नकारात्मक विचारसरणी वाढते. अश्या परिस्थितीत नकारात्मक परिस्थिती माणसांवर आपला प्रभाव पाडते. त्यामुळे त्यांनी सतत मारुतीचा जप करावा.
 
4 या दिवशी जे लोक अति भावनिक असतात त्यांचा वर जास्त परिणाम होतो. म्हणून अश्या लोकांनी आपल्या मनावर ताबा ठेवावा आणि पूजा जप-तप ध्यान करावे.
 
5 शक्य असल्यास या दिवशी उपवास करावा. जाणकार लोक असे म्हणतात की चतुर्दशी, अमावस्या आणि प्रतिपदा या 3 दिवसात पवित्र राहावं.

सर्व पहा

श्री नित्यानंद राया आरती, जय जय आरती नित्यानंद राया। सगुणारूपी गोबिंदा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

आज विवस्वत सप्तमी; सूर्यपुत्र वैवस्वत मनूची ही पौराणिक कथा नक्की वाचा

आज श्री ताप्ती जयंती, महत्व आणि पौराणिक कथा जाणून घ्या

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments