Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पैशांनी घर भरावं यासाठी प्रभू श्रीकृष्णाने सुचवलेले काही उपाय

Updated: गुरूवार, 14 मार्च 2019 (16:45 IST)
 
तुपाचा दिवा
प्राचीन काळात आपल्या कुटुंबाच्या कूळ देवी किंवा देवतांसमोर दिवा लावण्याची परंपरा आहे. काही लोकं सकाळी तर काही संध्याकाळी दिवा लावतात. तरी हिंदू धर्मानुसार व्यक्तीने सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा तुपाचा दिवा लावायला हवा याने घरातून निर्धनता दूर होते.
 
पाणी पाजणे 
आमच्याकडे पाहुण्यांना देवस्वरूप मानले गेले आहे. त्यांचं यथाशक्ती आतिथ्य करणे आपल्या देशातील परंपरा आहे. तसेच आपल्या घरी कोणीही आल्यावर सर्वात आधी त्याला पिण्यासाठी पाणी द्यायला हवं. तहान भागवल्याने मिळणारी दुआ अत्यंत प्रभावी असते. म्हणून घरी आलेल्या पाहुण्या पाणी पाजावे. तसेच हे ही लक्षात असू द्या की ग्रह नक्षत्रांची स्थिती अशुभ असेल तर याचा फायदा होणार नाही तरी कर्म करत राहावे.
 
मध
आम्हाला घरात मध ठेवले पाहिजे. मध प्रभू विष्णूंशी संबंधित आहे. मध घरातील स्वच्छ जागेवर ठेवावे. मधामुळे पूर्ण घरात सकारात्मकता राहते.
 
पवित्र तिलक
तिलक लावल्याने मेंदू शांत आणि स्थिर राहतं. ज्योतिष शास्त्राप्रमाणे व्यक्तीला आपल्या राशी आणि कुंडलीप्रमाणे शेंदूर, चंदन व इतर या प्रकारे तिलक करावे. याने नक्की प्रभाव पडेल आणि घरातून गरिबी दूर होण्यात मदत मिळेल.
 
देवी सरस्वतीची वीणा
सामान्यात वीणा घरात सजावटी ठेवण्यात येते परंतू खूप कमी लोकांना माहीत असेल की वीणा ठेवल्याने कोणत्याही कामात यश मिळण्यात मदत होते. आर्थिक असो वा नसो सर्व काम केवळ वीणामुळे यशस्वी पार पडतात.

सर्व पहा

गुरुपौर्णिमेला गुरुंच्या चरणांना स्पर्श का करतात? यामागचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

Guru Purnima Wishes for Swami Samarth श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा

महादेव मंदिरातील हे शिवलिंग दर १२ वर्षांनी तुटते; त्याचे तुकडे कसे जोडले जातात ते जाणून घ्या

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments