Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाईट काळ असल्यास हे उपाय करा

Updated: बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (09:50 IST)
 
* पिंपळाच्या झाडाची सेवा केल्यानं आणि नियमानं अश्वत्थस्तोत्राचे पठण केल्यानं देखील वेळ अनुकूल होते आणि आरोग्य देखील चांगले होतं. एखादे गम्भीर आजार असल्यास तो देखील बरा होतो.
 
* गुरुवारच्या दिवशी श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्यानं दारिद्र्य दूर होतं आणि धनागमनाचे स्रोत प्रबळ होतात. 
 
* मंगळवारच्या दिवशी बजरंगबाणाचे पठण केल्यानं सर्वात मोठा तंत्र-मंत्र अडथळा आणि शारीरिक त्रास संपतो.
 
* महालक्ष्मीला कमळ गट्ट्याची माळ आणि कमळाचे फूल अर्पित केल्यानं वाईट वेळ अनुकूल होतो.
 
* प्रदोषाचे उपवास केल्यानं आणि शिव तांडव स्तोत्राचे पठण केल्यानं वाईट काळ संपतो आणि प्रगतीचे मार्ग उघडतात.
 
* शनीने ग्रस्त असलेल्या माणसाला दशरथकृत शनी स्तोत्राचे पठण केले पाहिजे आणि शनीचे दहा नावांचे नियमितपणे पठण केले पाहिजे.
 
* माता बगळामुखीचे दर्शन आणि मूलमंत्राचे जाप केल्यानं कोर्ट कचेरी आणि सरकारी त्रासापासून मुक्ती मिळते.
 
* तुळशीच्या रोपट्याची सेवा आणि पूजा केल्यानं वाईट काळ अनुकूल होतो. हे उपाय केल्यानं आपल्या घरात धनाची देवी लक्ष्मीचे आगमन होतं.
 
* कर्जापासून मुक्तीसाठी ऋणमोचक मंगळ स्तोत्राचे पठण मंगळवारी करावे.

सर्व पहा

Shubham Karoti Kalyanam शुभं करोति कल्याणम्, संध्याकाळी दिवा लावताना म्हणायची प्रार्थना

दीपपूजन २०२६: दिव्याची अमावस्या कधी आहे? या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते?

नागद्वारची आरती....आरती नागद्वारा शेषशाई अवतारा

श्रावणात महादेवांना बेलपत्र वाहण्याचे महत्व; significance of Belpatra

महादेवांचे सर्वाधिक लाडके हे ४ मूलांक; आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची कधीच कमतरता भासत नाही

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments