कधी कधी ना एखादा दिवसच कसा अगदी सर्वसामान्य निघतो..... म्हणजे उठायला पाच दहा नाही चांगला पंधरा मिनिट उशिर होणे....... ऊठल्या नंतरही मग हे आधि करू की ते करू यात अजून पंधरा मिनिटं जाणे.......... भाजी चिरून ठेवलेली नसणे........ पोळीवाली पोळ्या केल्यानंतर ओटा तसाच ठेवून निघुन जाणे.............. कस तरी सगळ सावरून अंघोळीसाठी...