बुधवार, 10 डिसेंबर 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified:
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (12:51 IST)
संबंधित माहिती
रहस्यमयी 'मिरांडा हाऊस'
सिद्धार्थविषयी राग नाही : आलिया
तुमच्या छाताडावर कधी भूत बसलय का..?
अजय देवगणचा हा चित्रपट का झाला बंद?
अखेर 'बागी-3'च्या मुख्य नायिकेचा शोध संपला
एक तरी जावई नेवी मधला असावा..!!
कोंबडीचे लग्न बदका बरोबर होत असते.
त्यावर कोंबडा म्हणाला,
मी काय मेलो होतो का?
कोंबडी म्हणाली,
आईवडीलांची इच्छा होती,
एक तरी जावई नेवी मधला
असावा..!!
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...
अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियावर अक्षय खन्नाचे कौतुक केले आणि म्हटले की तो तेव्हाही महान होता आणि आताही महान आहे. तिने एक जुना फोटो देखील शेअर केला.
अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?
"मी लग्नाचा मटेरियलच नाही" अक्षयचे म्हणे आहे की, "मी माझ्या आयुष्यावर 100% कंट्रोल ठेवू इच्छितो. लग्न केलं की मला माझं आयुष्य, वेळ, निर्णय सगळं कोणाशी तरी शेअर करावं लागेल. मी त्यासाठी तयार नाही."
एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’
भारतीय चित्रपटसृष्टीवर अमिट ठसा उमटवणारे दिग्दर्शक, अभिनेते आणि दूरदर्शी कथाकार व्ही. शांतराम यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा होताच संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये उत्सुकता वाढली आहे. ज्यांनी सिनेमा हे केवळ मनोरंजन नसून सामाजिक सुधारणा आणि कलात्मक उंची गाठण्याचे साधन बनवले. त्यांच्या जीवनप्रवासाला भव्य पद्धतीने मोठ्या पडद्यावर सादर करण्याची तयारी सुरू आहे. अलीकडेच निर्मात्यांनी सिद्धांत चतुर्वेदीला व्ही. शांतराम यांच्या भूमिकेसाठी निवडल्याचे जाहीर केले होते, ज्याला त्यांच्या करिअरमधील सर्वांत परिवर्तन करणारा रोल म्हटले जात आहे.
प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!
स्टार प्लसवरील आयकॉनिक शो क्यूंकि सास भी कभी बहू थी कायम चर्चेत राहिला आहे. आता या मालिकेत एक रोमांचक वळण येणार असून ते बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना निर्माण झाली आहे
अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता
केरळच्या एर्नाकुलम जिल्हा आणि प्रमुख सत्र न्यायालयाने सोमवारी 8 डिसेंबर रोजी मल्याळम सुपरस्टार दिलीपला 2017 मध्ये मल्याळम चित्रपट उद्योगातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या लैंगिक अत्याचार आणि अपहरण प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
प्रेम चोप्रा या धोकादायक आजाराशी झुंजत आहे, जावयाने खुलासा केला
बॉलिवूड अभिनेता प्रेम चोप्रा यांच्याबद्दल मोठी बातमी येत आहे. त्यांच्या जावयाने खुलासा केला आहे की ते ज्येष्ठ अभिनेते गंभीर आजारी आहेत. त्यानंतर त्यांचे चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.
शाहरुख किंवा सलमान नाही, तर हा बॉलीवूड खान २०२५ मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आला सेलिब्रेटी
१. सैफ अली खान- या यादीत पहिल्या क्रमांकावर सैफ अली खान आहे. त्याने शाहरुख, सलमान आणि आमिर खान या खान त्रिकुटाला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले आहे. सैफच्या सर्वाधिक सर्च केलेल्या नावाचे कारण त्याच्यावरील घरातील आक्रमण आहे.
विशाल ददलानी यांनी संसदेत "वंदे मातरम्" वर झालेल्या १० तासांच्या चर्चेवर टीका केली
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक विशाल ददलानी हे अनेकदा त्यांच्या स्पष्टवक्त्या विधानांसाठी ओळखले जातात. ते प्रत्येक मुद्द्यावर उघडपणे आपले मत मांडतात. अलिकडेच विशाल ददलानी यांनी संसदेत "वंदे मातरम्" वर झालेल्या १० तासांच्या चर्चेवर टीका केली. विशाल ददलानीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...
अभिनेत्री अमिषा पटेलने सोशल मीडियावर अक्षय खन्नाचे कौतुक केले आणि म्हटले की तो तेव्हाही महान होता आणि आताही महान आहे. तिने एक जुना फोटो देखील शेअर केला.
New Year 2026 Tourism देशातील या शहरांमध्ये होते नवीन वर्षाची अद्भुत सुरुवात
India Tourism : नवीन वर्ष २०२६ येत्या काही दिवसातच सुरू होणार आहे. तसेच नवीन वर्षनिमित्त तुम्ही देखील पर्यटनाचे प्लॅनिंग नक्कीच करू शकतात. यासाठी तुम्ही तुमचे स्वतःचे शहर नाही तर भारतातील काही सर्वोत्तम शहरे निवडू शकता, जिथे नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरे केले जाते. नवीन वर्ष सुरू होताच, देशभरात उत्सवाचे वातावरण पसरते. काही शहरांमध्ये, नवीन वर्ष हे एखाद्या उत्सवापेक्षा कमी नसते. चमकदार दिवे, लाईव्ह संगीत, बीच पार्टी, फूड फेस्टिव्हल आणि रात्रभर चालणारा उत्साह, हे सर्व मिळून नवीन वर्षाचा उत्सव परिपूर्ण बनवते.