शुक्रवार, 29 मार्च 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
बाल मैफल
मुलांचे विनोद
Written By
पाच मिनिटांचा मौन
चिंगीच्या सततच्या बडबडीमुळे गण्या वैतागतो.
गण्या: तू जर पाच मिनिटे गप्प बसलीस तर मी तुला पाचशे रूपये देईन.
(चिंगी गप्प बसते आणि जेमतेम दोनच मिनिटे होतात.)
चिंगी: अहो, जरा घड्याळात बघ ना. पाच मिनिटे झाली का?
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
रंगपंचमीच्या रंगांनी बाजारपेठ रंगली
लातूर : होळीनंतर पाचव्या दिवशी नाशिक सह लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानूसार रंगपंचमी उत्सवाची जय्यत तयारी शहरात सुरु आहे. रंगपंचमीला जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणात रंग खेळला जातो. यानिमित्ताने विविध प्रकारचे रंग आणि गुलाल विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. शहरातील बाजारपेठ आणि चौकांमध्ये रंग, गुलालासह पिचकारी, मुखवटे, टोप्या, टिमक्या आदी वस्तूंची दुकाने थाटली आहेत.
रामटेकच्या उमेदवाराचा अर्ज बाद; आता नवीन चेहरा
महाविकास आघाडीच्या जागावाटपात रामटेकच्या जागेवर काँग्रेसने आपला उमेदवार घोषित केला. विशेष म्हणजे शिवसेनेची जागा असलेल्या रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र, जात पडताळणी समितीने रद्द ठरविले. सकाळी समितीने जात प्रमाणपत्र रद्द ठरवल्यानंतर, संध्याकाळी त्यांचा उमेदवारी अर्जही बाद करण्यात आला आहे. त्यामुळे, काँग्रेसला निवडणूकपूर्व मोठा धक्का बसला आहे.
प्रशासक मुळे ४८ कोटीचा निधी थांबला
लातूर : मंत्रालय म्हणून समजल्या जाणा-या पंचायत समित्या, लातूर जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा, सभापती, अध्यक्ष कार्यकाळ दि. २० मार्च २०२२ रोजी संपुष्ठात आला. सदर रिक्त झालेल्या पदांच्या निवडणूका न झाल्याने राज्य शासनाकडून लातूर जिल्हा परिषदेवर मुख्यकार्यकारी अधिकारी व पंचायत समित्यावर गटविकास अधिकारी यांना प्रशासक म्हणून नेमले गेले. तेंव्हा पासून पंचायत समिती व जिल्हा परिषदेला १५ व्या केंद्रीय वित्त आयोगातंर्गत येणारा ४८ कोटी पेक्षा जास्त निधी दोन वर्षात न आल्याने ग्रामीण भागातील अनेक विकास कामांना खिळ बसली आहे.
गायकवाडांची बंडखोरी, दोन अर्ज भरले
बुलडाणा : बारामतीमध्ये विजय शिवतारे, अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ, बच्चू कडूंनी महायुतीच्या उमेदवारांविरोधात दंड थोपटलेले असताना बुलडाण्यात थेट बंडखोरीच करण्यात आली आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा ताप वाढला आहे.
शिवसेनेच्या 8 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमदेवार यादीत 8 जणांचा समावेश आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
पुरुष आणि स्त्रियांमध्ये हृदयविकाराची लक्षणे भिन्न असू शकतात, कसे ओळखावे?
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी, थकवा संबंधित लक्षणे स्त्रियांमध्ये सर्वात जास्त दिसतात. थकवा सोबतच, जर एखाद्या महिलेला छातीत दुखणे, जडपणा किंवा श्वासोच्छवासाशी संबंधित कोणतीही समस्या येत असेल तर त्यांनी त्याबद्दल डॉक्टरांशी बोलले पाहिजे. याशिवाय खांद्यामध्ये दुखणे देखील सामान्यतः स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित असू शकते.
एका दिवसात उसाचा रस किती प्रमाणात आणि कधी प्यावा? जाणून घ्या योग्य पद्धत
उसाचा रस शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी मानला जातो. उसाचा रस आरोग्यासाठी देखील सुरक्षित आहे, तो दररोज 250 मिली पर्यंत म्हणजे मध्यम आकाराच्या ग्लासमधून सुमारे 1 ग्लास सेवन केला जाऊ शकतो. यापेक्षा जास्त प्रमाणात उसाचा रस पिऊ नये. त्याच्या ताजेपणामुळे तुमची ते प्यायची इच्छा वाढू शकते, परंतु जर तुम्ही यापेक्षा जास्त उसाचा रस प्यायला तर त्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
जा बाळे जा, सुखे सासरी
जा बाळे जा, सुखे सासरी......... जा बाळे जा, सुखे सासरी नको गुंतवू मन माहेरी
प्रतीक्षा मांडवीची : कहाणी तिच्या प्रेमाची..आस्थेची, श्रद्धेची...
खंडकाव्य लिहिणे, तेही एका पौराणिक व्यक्तीरेषेच्या अव्यक्त भावनांना वाचा देणारे म्हणजे शिवधनुष्य पेलण्याएवढे अवघड कार्य होय, ते कवयित्रीने लीलया पार पाडले आहे.
रोज जेवणात सेवन करत आहात का तिखट हिरवी मिर्ची, जाणून घ्या नुकसान
हिरवी मिर्ची पोटातील जळजळ आणि एसिडिटी वाढवते. डोकेदुखी, चककर येणे , मळमळ यांसारख्या समस्या होऊ शकतात. अनेक लोक जेवण करतांना हिरवी मिर्ची आवडीने खातात. हिरवी मिर्ची जेवणातील चव वाढवते. पण तुम्हाला महित आहे का हिरवी मिर्ची सेवन केल्यास आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊ या हिरवी मिर्ची खाण्याचे तोटे