Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बोध कथा : 'गर्व हरण'

Updated: गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (09:58 IST)
 
त्या सुताराने त्याच्या गळ्यात एक छान घंटाळी बांधली. जेणे करून तो कोठे ही जाऊ नये. त्या मादी उंटाच्या दुधाला पिऊन त्या सुताराचा मुलं वाढत होते. त्याने तिचे दूध विक्रीसाठी देखील वापरले. त्याशिवाय तो ओझं उचलण्यासाठी देखील त्या उंटांचा वापर करत असे. हळू-हळू करून त्याने एका उंटा पासून बरेच उंट केले. असे करून त्याने आपल्या दुधाच्या व्यवसायाला वाढवून बरेच पैसे कमाविले. इथे त्याचा कडे बरेच उंट झाल्यामुळे ज्याचा गळ्यात घंटाळी होती तो उंट स्वतःला फार श्रेष्ठ समजायचा आणि मोठ्या रुबाबात राहायचा. त्याला सगळ्यांनी समजावले की तू आपल्या गळ्यातली घंटाळी काढून टाक तरी ही तो कोणाचे ऐकत नसे. त्याचा घंटाळीच्या आवाजावरून देखील सिंहाला कळायचे ती तो कोठे आहे. 
 
एके दिवशी तो उंट फिरत फिरत अरण्यात निघून जातो. त्याचा घंटाळीचा आवाज ऐकून सिंह त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याला ठार मारतो. त्या उंटाने कोणाचे ऐकले नाही म्हणून त्याला आपले प्राण गमवावे लागले.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

घरी पेडिक्युअर कसे करावे: १० सोप्या टिप्स जाणून घ्या

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

अकबर-बिरबलची कहाणी : भक्तीचा विषय

पावसाळ्यात घरीच नैसर्गिक कोरफड आणि कडुलिंबाचा साबण बनवून आपल्या त्वचेचे रक्षण करा…

उत्तर भारतातील अतिशय लोकप्रिय स्ट्रीट फूड प्रकार 'छोले टिकिया'

पुढील लेख
Show comments