संबंधित माहिती
- Health Tips :मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे असेल तर आहारात या गोष्टींचा समावेश करा
- स्मृती मंधानाचा प्रेम प्रस्ताव गायक पलाश मुच्छाळ ने स्वीकारला, व्हिडीओ व्हायरल
- Bihar : मृत मुलगा 7 वर्षानंतर जिवंत परतला
- IND vs WI ODI : रोहित शर्मा संघ दुसऱ्या ODI मध्ये वेस्ट इंडिजचा सामना करणार
- Marathi Poem आयुष्य निघून चाललंय, रेती सारख सुटून
Marathi Kavita नेमकं कसं जगावं, शेवट पर्यंत समजत नाही!
काही गोष्टी ना मनाला पटत नसतात,
पण त्याच नेमक्या आपल्याला कराव्या लागतात,
इतरांच्या हो मध्ये हो मिसळावा लागतो,
आपला जणू नंदी बैलच त्यावेळी होऊन जातो,
उगाचच भांडण नको, तंटा नको म्हणून प्रपंच हा,
एवढ्या साऱ्या तडजोडी केल्यात, अजून एक प्रयत्न हा!
असंच असतं मंडळी जीवन, कधी हो कधी नाही,
पण नेमकं कसं जगावं, शेवट पर्यंत समजत नाही!
...अश्विनी थत्ते.
पुढील लेख
