Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी कविता : काय बाबा वरुण राजा?काही घडले काय?

Updated: गुरूवार, 4 मे 2023 (21:55 IST)
पार झोडपून काढतोय तू, अगदी पावसाळ्या परी,
सुर्या वर तुझी नाराजगी इतकी नाही बरी,
आमचं तर फावतय रे!, गर्मीतून सुटका झाली,
पण मात्र बळीराजा ची चांगलीच पंचाईत की रे जाहली,
उभी पिकं गेली की रे झोपून, नुकसान कित्ती भारी!
डोळ्यात बिचाऱ्याच्या पाणी, तुझं म्हणणं काय आहे तरी?
अवकाळी कोसळण चांगलं का आहे ?
मिटवून टाक न तुझं भांडण, बरंय का हे?
ज्या त्या ऋतूत , ते ऋतू बरे वाटतात,
सर्वांचच बर चालतं मग, मोकळा श्वास घेतात!
..अश्विनी थत्ते.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पावसाळी आजारांपासून बचाव करा! ही धोकादायक लक्षणे अजिबात दुर्लक्षित करू नका

आकाश मुद्रा योग केल्याचे १४ आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : गोष्ट खार, वेळ आणि अक्रोडची

महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी होण्याची १० लक्षणे; ही चिन्हे दिसताच सावध व्हा

मुलांसाठी 'ह' अक्षरावरून ५० सुंदर आणि अर्थपूर्ण मराठी नावे

पुढील लेख
Show comments