सोमवार, 28 एप्रिल 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
मराठी साहित्य
मराठी कविता
Written By
Last Modified:
गुरूवार, 18 ऑगस्ट 2022 (21:06 IST)
संबंधित माहिती
Red Chilli Benefits : लाल मिरचीचे फायदे जाणून घ्या
Jaunpur : व्यक्तीच्या पोटातून काढला स्टीलचा मोठा ग्लास,जौनपूरची घटना
"गृहिणी" आहे हे सांगतांना अजिबात लाजायचं नाही
कां कुणास ठाऊक, कांही कळलंच नाही
Tomato Empty Stomach रिकाम्या पोटी टोमॅटो खाण्याचे फायदे जाणून घ्या
Marathi Poem : पोटात होता चिमणा जीव,घरटं बांधायचं होतं
पोटात होता चिमणा जीव,घरटं बांधायचं होतं
...अश्विनी थत्ते
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...
तुम्हाला माहिती आहे का चारधामची यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तसेच चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. हिंदू धर्मात चारधाम यात्रा खूप पवित्र मानली जाते. ही यात्रा उत्तराखंडमधील चार पवित्र स्थळांची आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. दरवर्षी लाखो लोक ही यात्रा करतात, पण तुम्हाला माहिती आहे का ही यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तर आज तुम्हाला सांगणार आहोत की चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. त्यापैकी हे एक धार्मिक कारण आहे.
Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती
संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत होते. हे विठ्ठलाचे मोठे भक्त असून यांनी अनेक अभंग लिहिले आहे. यांचा जन्म शके 1189 इ.स.1267 साली तेरढोकी पंढरपूर जवळ या ठिकाणी झाला असे मानले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव माधवबुवा आणि आईचे नाव रखुमाई होते. त्यांना सर्व जण गोरोबा काका म्हणून हाक द्यायचे. तेर नगरीत गोरोबा यांचे कुटुंब धार्मिक वृत्तीचे होते
लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते
लग्नात जेवण करताना तुम्ही तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवावे. चुकूनही दक्षिणेकडे तोंड करून अन्न खाऊ नका. लग्नात जेवण वाढताना, जेवणाची प्लेट एका हाताने धरू नये. तसेच प्लेट जमिनीवर ठेवू नका.
स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील
स्वामी विवेकानंद एक महान तत्वज्ञानी म्हणून ओळखले जातात ज्यांनी आपल्या प्रगतीशील विचारांनी भारतीयांना उन्नतीच्या मार्गावर नेले. त्यांचे खरे नाव नरेंद्र नाथ होते. महान तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांचा जन्म १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. तरुण वयातच सांसारिक इच्छांचा त्याग करून संन्यास स्वीकारणारे स्वामी विवेकानंद यांनी आयुष्यभर भारताच्या आणि लोकांच्या वैचारिक उन्नतीसाठी काम केले. त्यांचे शिकागोमधील ऐतिहासिक भाषण आजही प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही भारतीयांना जीवनात महान कार्ये करण्यासाठी प्रेरित करतात. विद्यार्थी असो, तरुण असो, कर्मयोगी असो किंवा व्यापारी असो, प्रत्येकाचे जीवन यशस्वी करणारे स्वामी विवेकानंद यांचे हे विचार तुमच्यासाठीही फायदेशीर ठरतील. स्वामी विवेकानंदांचे काही ऊर्जावान विचार जाणून घेऊया जे तुमची जीवनशैली बदलतील आणि तुमचे जीवन यशस्वी होईल.
उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup
साहित्य- दोन टेबलस्पून बडीशेप एक टेबलस्पून साखर किंवा मध अर्ध्या लिंबूचा रस दोन कप पाणी
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक आहे, या करणे टाळावे
सध्या धकाधकीच्या आयुष्यात निरोगी आयुष्य जगणे हे आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे कमी वयातच रक्तदाब, मधुमेह, थायराईड, सारखे आजार उदभवत आहे. या शिवाय काही चुकीच्या सवयींमुळे देखील आरोग्यास हानी होते. या गोष्टी कोणत्या आहे ते जाणून घेऊ या.
बीई आणि बीटेकमध्ये काय फरक आहे?करिअरसाठी कोणता कोर्स निवडावा जाणून घ्या
बीई आणि बीटेकमधील फरक: बीई (बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग) आणि बीटेक (बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी) दोन्ही अभियांत्रिकी पदव्या आहेत, परंतु त्यांचा अभ्यासाचा दृष्टिकोन आणि लक्ष वेगळे आहे. योग्य अभ्यासक्रम निवडणे हे तुमच्या करिअरच्या वाढीवर आणि आवडीवर अवलंबून असते.
सुंदर त्वचेसाठी नारळ तेल सर्वोत्तम आहे, त्याचे 5 फायदे जाणून घ्या
नारळ ही आपल्याला निसर्गाची देणगी आहे. नारळ आपल्या त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे पण आपण त्याच्या गुणधर्मांकडे दुर्लक्ष करतो. येथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत की नारळाच्या तेलापासून तुम्ही सौंदर्य कसे मिळवू शकता.
चविष्ट आणि आरोग्याला फायदेशीर राजगिरा शिरा रेसिपी
साहित्य- राजगिरा पीठ तूप साखर दूध मनुका सुकामेवा
घरात ठेवलेल्या या 3 इलेक्ट्रिक वस्तूंमुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, त्या ताबडतोब काढून टाका
आजच्या युगात, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहेत. मोबाईल असो, वाय-फाय राउटर असो किंवा इतर स्मार्ट उपकरणे असोत, हे सर्व आपले दैनंदिन काम सोपे करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की काही इलेक्ट्रिक उपकरणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात?