Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वेळ आली आहे मिठाची बरणी बदलण्याची

Updated: सोमवार, 26 नोव्हेंबर 2018 (12:08 IST)
* स्टील, लोखंड यात मीठ ठेवणे रोग, शोक यासाठी कारणीभूत ठरतं. या संपर्कात येणार्‍या व्यक्तीला मा‍नसिक ताण जाणवतं.
 
* प्लास्टिकच्या डब्यात मीठ ठेवल्याने पैसा आजारावर खर्च करण्यात, तसेच उधारी वापसी न आल्यामुळे टिकत नाही.
 
* मीठ नेहमी काचेच्या बरणीत ठेवणे योग्य ठरेल.
 
* तसेच मीठ सांडल्यामुळे चंद्र कमजोर होतं. याने वाद वाढतात.
 
* तसेच मीठ कुणाच्याही हातात देणे टाळावे. मिठाचा डबा, मिठाची पिशवी देखील हातात देऊ नये. याने आपसातील संबंध बिघडतात.
 
* भोजन तयार करताना पदार्थ चाखून बघू नये. याने दारिद्र्य येतं.
 
* नापसंत किंवा अप्रिय व्यक्तीच्या घरातील मीठ खाऊ नये. याने त्याच्यातील वाईट गुण, विचार, सवयी, व्यवहार आपल्यात येतो.

सर्व पहा

मंगळागौरीचे पारंपरिक खेळ आणि गाणी का खेळली जातात? जाणून घ्या यामागील आरोग्यदायी व शास्त्रीय कारणे!

पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ कोणती वाहावी? जाणून घ्या योग्य पूजा विधी आणि मंत्र...

Nag Panchami 2026 Wishes Image नागपचंमी शुभेच्छा इमेज

Jivati Puja Naivedya जिवती पूजनाच्या नैवेद्यात काय असावे?, मुख्य पदार्थ नक्की जाणून घ्या

Nag Panchami 2026 : नागपंचमीला शेतात काम किंवा भाजणे-कापणे का वर्ज्य मानले जाते? जाणून घ्या परंपरा आणि नियम!

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments