Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गायीद्वारे करा वास्तुदोष दूर

Updated: सोमवार, 21 जानेवारी 2019 (16:43 IST)
वास्तुग्रंथ 'मयमतम' मध्ये यासंदर्भात विवरण दिले आहे. वास्तु बांधण्याअगोदर त्या जागेवर सवत्सा किंवा वासरू असलेल्या गायीला बांधावे. ती आपल्या वासराचे लाड करते तेव्हा तिचा फेस जमिनीवर पडून त्या जागेला पवित्र करतो. त्या जागेवर असलेल्या दोषांना दूर करतो. महाभारताच्या अनुशासन पर्वामध्ये असे सांगण्यात आले आहे, की गाय जेथे बसून निर्भयतेने श्वास घेते, त्या जागेची सर्व पापे ती ओढून काढते -

निविष्ट गोकुलं यत्र श्वांस मुंचतिनिर्भयम्।
विराजय ति तं देश पापं चास्याप कर्षति।।

ज्या घरात गायीची सेवा होते, तेथे पुत्र पौत्र, धन, विद्या सुख ह्या सर्व इच्छा पूर्ण होतात. गाय घरात पाळणे फारच शुभ असते. अशा घरात सर्व कष्ट दूर होतात. मुलांमध्ये भीती राहत नाही.

पद्म पुराण व कर्म पुराणात गायीला कधीही ओलांडून जाऊ नये, असे म्हटले आहे. कुठल्याही मुलाखतीपूर्वी, उच्च अधिकार्‍यांना भेटायला जाण्याअगोदर गायीच्या रंवंथ करण्याचा, हम्मा म्हटल्याचा आवाज कानात पडणे शुभ असते. मुलाबाळांच्या यशासाठी गायीची सेवा करणे एक चांगला उपाय आहे. गो सेवा आणि गोदान केल्याने मृत्यूची भीती राहत नाही.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

मंगळवारी केवळ 5 मिनिट द्या, बजरंग बली सर्व कामे सुरळीत करतील

श्रावणात पचनास हलक्या, पौष्टिक आणि झटपट होणाऱ्या ३ खास 'हेल्दी' उपवासाच्या रेसिपी

Mahadev Temple Darshan पृथ्वीनाथ मंदिर जे महाभारत काळातील असून ५,००० वर्षे जुने आहे

चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व, आरती मंगळवारची

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments