भारतात महिला सुरक्षित नसल्याचे मत समाजवादी पार्टीच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी व्यक्त केले आहे. महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. भारत आता जगामध्ये महिलांसाठी असुरक्षित देश बनत आहे. त्यावर सरकारचे काय म्हणणे आहे?, असा संतप्त सवाल जया बच्चन यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. राज्यसभेत...