शुक्रवार, 29 मार्च 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
धर्म
सण-उत्सव
नवरात्रौत्सव
Written By
Last Modified:
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (10:20 IST)
संबंधित माहिती
शैलीपुत्री : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करा या देवीची आराधना
नवरात्रात कोणता पाठ केल्याने काय लाभ मिळेल जाणून घ्या
Positivity साठी नवरात्राच्या 9 दिवसापर्यंत हे सोपे उपाय करावे
नवरात्र 2020 : 12 राशींवर पडणाऱ्या प्रभावाबद्दल जाणून घ्या
नवरात्रीचे 9 दिवस 9 नैवेद्य, देवी आई प्रसन्न होऊन आर्शीवाद देईल
आला तो दिस घटस्थापनेचा .!
...अश्विनी थत्ते.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Rang Panchami 2024: रंग पंचमी का साजरी केली जाते? जाणून घ्या धार्मिक महत्व
रंग पंचमी 2024 तिथी आणि शुभ मुहूर्त फाल्गुन माह कृष्ण पक्ष पंचमी तिथी प्रारंभ- 29 मार्च रोजी रात्री 8 वाजून 20 मिनिटापासून फाल्गुन माह कृष्ण पक्ष पंचमी तिथी समापन- 30 मार्च रोजी रात्री 9 वाजून 13 मिनिटावर रंग पंचमी 2024 तिथी- 30 मार्च 2024
3 दशकांनंतर हिंदू नववर्षात तयार होत आहेत 3 शुभ योग, 3 राशीच्या लोकांसाठी भाग्यवान
वैदिक कॅलेंडरच्या गणनेनुसार हिंदू नववर्ष 9 एप्रिलपासून सुरू होत आहे. हिंदू नववर्ष विक्रम संवत 2081 सुरू होत आहे. हिंदू वर्षातील चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून याची सुरुवात होते. सर्व उपवास आणि सण हिंदू कॅलेंडरच्या तारखांच्या आधारावर साजरे केले जातात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 30 वर्षांनंतर हिंदू नववर्षात शुभ राजयोग तयार होत आहे. या दिवशी अमृत सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि शश राजयोग यांचा संगम आहे. जाणून घेऊया हे वर्ष कोणत्या लोकांसाठी शुभ राहील.
थोर संत तुकारामांनी या प्रकारे जगण्याची कला शिकवली
तुकाराम हे महाराष्ट्राचे थोर संत आणि कवी होते. ते केवळ वारकरी संप्रदायाचे शिखरच नाही तर जगभरातील साहित्यातही त्यांचे विलक्षण स्थान आहे. त्यांच्या अभंगांचे इंग्रजी भाषेत भाषांतरही झाले आहे. त्यांची कविता आणि साहित्य हा रत्नांचा खजिना आहे. यामुळेच आज शेकडो वर्षांनंतरही ते सर्वसामान्यांच्या मनापर्यंत पोहोचतात.
संपूर्ण श्री सप्तशती गुरुचरित्र अध्याय १ ते ५२
सप्तशती गुरूचरित्रसप्तशती गुरूचरित्र हे टेंबे स्वामी लिखित आहे. याची एक खासियत आहे ती म्हणजे प्रत्येक ओळीतील तिसरे अक्षर वाचत गेल्यास गीतेचा संपूर्ण पंधरावा अध्याय तयार होतो.
श्री सप्तशती गुरुचरित्र - दत्तजन्म
ॐ नमोजी गुरु स्वामी दत्तात्रया । कृपाळू सखया दीनबंधू ॥१॥ तुझे कीर्तिगुण वर्णाया लागुन । इच्छितसे मन माझें बहु ॥२॥ तरि देई मति वदावया वाणी । आनंदाची खाणी प्रगटाया ॥३॥
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
जम्मू-श्रीनगर नेशनल हाईवेवर दरिमध्ये कोसळली कार, मृतांचा आकडा 10, रेस्क्यू ऑपरेशन सुरु
जम्मूच्या रामबनमध्ये गुरुवारी मध्य रात्री एक कार 300 फुट खोल दरिमध्ये कोसळली. या भीषण अपघातात 10 लोकांचा मृत्यु झाला. हा अपघात जम्मू-श्रीनगर नेशनल हाईवे 44 वर रामबनच्या बैटरी चश्मा जवळ झाला. जम्मू मध्ये सकाळी पासून खूप पाऊस पडत होता. ज्यामुळे बचाव अभियान पण प्रभावित झाले अपघातात मृतांची संख्या वाढू शकते. रेस्क्यू टीमच्या मते पॅसेंजरकॅब श्रीनगरहुन जम्मूला जात होती. पण खूप पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावरून सरकुन दरिमध्ये कोसळली.
भाजप शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवू इच्छित, सुप्रिया सुळेंचा आरोप
भाजपला शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवायचे आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाच्या बारामतीतील उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यामुळेच त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. खुद्द भाजपच्या नेत्यांनी हे मान्य केले आहे. भाजपला केवळ सूडाचे राजकारण करायचे आहे. त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा नाही, भ्रष्टाचाराविरुद्ध काही करायचे नाही, असेही त्या म्हणाल्या. उलट त्यांनी महागाई आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी काहीही केले नाही. अशा शब्दांत सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
भारतातले सुमारे 83% तरुण बेरोजगार, वाचा आयएलओ अहवालातले 10 महत्त्वाचे मुद्दे
भारतातल्या एकूण बेरोजगारांपैकी सुमारे 83% हे तरूण बरोजगार आहेत आणि त्यांच्यातही सुशिक्षित बेरोजगार - माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्यांची संख्या वाढल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन - ILO आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन डेव्हलपमेंटने प्रसिद्ध केलेल्या भारतातल्या रोजगाराच्या परिस्थितीविषयीच्या या अहवालात भारतातील रोजगार आणि बेरोजगारीसंदर्भातली महत्त्वाची निरीक्षण नोंदवण्यात आलेली आहेत. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांच्या हस्ते 'इंडिया एम्प्लॉयमेंट 2024' हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
धक्कादायक! पत्नी आणि तीन मुलींना गुंगीचे औषध पाजून त्यांचा गळा चाकूने चिरला, पहिली पत्नी आणि मुलीचीही हत्या केली होती
एका सनकी माणसाची कृतीं ऐकून तुम्हाला खूप त्रास होईल. हे प्रकरण आहे बिहारच्या मोतिहारी येथील. हाताची बोटे धरून चालायला शिकवलेल्या मुलींना त्या माणसाने भीषण मृत्यू दिला. पत्नीचा गळाही निर्घृणपणे कापण्यात आला. त्यांचा गळा चिरण्यापूर्वी त्याने चौघांनाही गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केले.
गुड फ्रायडे: क्रूसावर चढवण्याची प्रथा केव्हा सुरू झाली होती? कधी बंद झाली?
असं म्हटलं जातं येशू ख्रिस्तांना सुळावर दिल्यानंतर जगाला या क्रूर प्रथेबद्दलची माहिती तीव्र वेगाने झाली पण येशू ख्रिस्तांच्या आधी देखील अनेक जणांना सुळावर चढवण्यात आले होते. त्यांच्या जन्माच्या काही शतकं आधी ही प्रथा सुरू होती असं म्हटलं जातं. या विषयी अधिक समजून घेण्यासाठी बीबीसी न्यूज मुंडोने युनिव्हर्सिटी ऑफ फ्री स्टेटचे रिसर्च फेलो आणि लेखक सिलियर्स यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की प्राचीन काळ मृत्यू देण्याचे तीन अतिशय निर्घृण प्रकारे होते