Festival Posters

अहमदनगरला अहिल्यादेवी नगर नाव देण्याची मागणी

गुरूवार, 28 जुलै 2022 (08:29 IST)
औरंगाबाद आणि उस्मानाबादचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव असे नामकरण झाल्यानंतर आता अहमदनगर शहराचे नाव बदलून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' करावे, अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहून पडळकर यांनी ही मागणी केली. अखंड हिंदुस्थानाचे प्रेरणास्थान असणाऱ्या हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मरण राहील,असे मत या पत्राद्वारे पडळकर यांनी व्यक्त केले आहे.
 
"अहिल्यादेवी होळकर यांची कर्मभूमी अखंड हिंदुस्तान आहे, परंतु त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावी झाला. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची ओळख करून देताना निजामशाही इतिहास डोकावता कामा नये. तर, अहिल्यादेवी हिंदुस्थानाच्या प्रेरणास्थान हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्वतंत्र इतिहासाचे स्मरण झाले पाहिजे," असं पडळकर यावेळी म्हणाले.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील राज्य परिवहन एसटी कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून एक मोठी भेट! पगार आणि भत्त्यांमध्ये भरीव वाढ जाहीर

छत्रपती संभाजीनगरमध्ये ४४४ पोलीस कर्मचारी तैनात करून मोहरम शांततेत साजरा करण्याची तयारी सुरू

उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य कमकुवत असल्याचा रामदास आठवले यांचा दावा

आधी हत्या, मग सोशल मीडियावर भावूक पोस्ट... केतन अग्रवाल प्रकरणात त्याची होणारी पत्नी सियाची जुनी पोस्ट व्हायरल

मुसळधार पावसामुळे मुंबईतील अंधेरी येथील भुयारी मार्ग बंद, पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत

पुढील लेख
Show comments