suvichar

दोन वेगवेगळ्या अपघातात ९ जण ठार

मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (10:26 IST)

राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात मंगळवारी पहाटे सोलापूर- तुळजापूर मार्गावर रस्त्यावर एका कारला भरधाव प्रवासी जीपने धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. तर मलकापूर – बुलढाणा मार्गावारही टेम्पोने रस्त्यालगत थांबलेल्या चार जणांना चिरडले.

सोलापूर – तुळजापूर मार्गावर हॉटेलजवळ एक कार थांबली होती. कारचा टायर पंक्चर झाला होता. याच दरम्यान तिथून एक प्रवासी जीप जात होती. रानडुकराला चुकवण्याच्या नादात चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीपने रस्त्यालगत थांबलेल्या कारला धडक दिली. या अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले आहे. तर  सोलापूरमधील घटनेपूर्वी सोमवारी रात्री उशिरा मलकापूर – बुलढाणा रस्त्यावर एका टेम्पोने रिक्षेला धडक दिल्याची घटना घडली. याच टेम्पोने पुढे जाऊन मोताळा येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या चार जणांना चिरडले.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

पुणे: गॅस गळतीमुळे भीषण स्फोट; एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू

हॉकीमध्ये भारताने पाकिस्तानला हरवले; अभिमानाने अंडर-१८ आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

LIVE: अभिजीत दिपके जंतरमंतरवर पोहोचले, समर्थकांनी दिला स्वातंत्र्य, स्वातंत्र्याच्या घोषणा

"जंतर मंतरवर कॉकरोच जमा होत आहे," असे अभिजीत दीपके यांनी लिहिले; म्हणाले-निदर्शनासाठी परवानगी देण्यात आली

नीट परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले

पुढील लेख
Show comments