राज्यातील बलात्काराच्या घटनांत गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. बलात्काराच्या घटनांत आपले राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. सत्ता राहिली तर लवकरच पहिल्या क्रमांकावर राहील. महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. सध्या देशात भारतात पहिल्यादांच राम अवतरत आहे की काय असे वातावरण आहे. रामावर एवढेच प्रेम असेल तर सीतामाईचे संरक्षण करा, असे म्हणत...