Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरक्षणावर कोणीही राजकारण करू नये - जयंत पाटील

Updated: सोमवार, 7 जानेवारी 2019 (16:46 IST)
 
आरक्षणाबाबत वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांनी अपयश सिद्ध केले 'सर्वच जाती-धर्माच्या व्यक्ती आज आरक्षण मागत आहेत. सर्वांना आरक्षण दिल्यावरही ९० टक्के युवकांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत, त्यामुळे आरक्षण हा पर्याय नाही असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य करून आपले अपयश सिद्ध केले आहे असे ते म्हणाले. तरुणांसाठी या सरकारला रोजगार निर्माण करता आला नाही हे या सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचेही ते म्हणाले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी पोर्टलवर २९ नवीन योजना समाविष्ट केल्या

लेक लाडकी योजनेअंतर्गत आता बँक तपशील न देता रुपये DBT द्वारे थेट तुमच्या खात्यात हस्तांतरित होणार

भारतीय हॉकी संघाने वेल्सविरुद्ध पूल डी मधील पहिला सामना ३-१ ने जिंकला

LIVE: 'महाराष्ट्र सरकारने महाडीबीटी पोर्टलवर २९ नवीन योजना समाविष्ट केल्या

महाराष्ट्रात ऑटो-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य, १८ ऑगस्टपासून कारवाई; युनियनची ३ महिन्यांच्या मुदतवाढीची मागणी

पुढील लेख
Show comments