संबंधित माहिती
- शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या पालकांचे आधारकार्डही लिंक होणार
- राज्यात पावसाचा अंदाज, थंडीचा प्रभाव कमी होणार
- यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका, पुस्तके पाठविण्यासाठी २ मार्च पर्यंत मुदतवाढ
- जिओने नॉर्थ ईस्ट सर्कलच्या सर्व 6 राज्यांमध्ये एकाच वेळी ट्रू 5G लाँच केले
- 12 वी च्या विद्यार्थ्यांना आज मिळणार हॉल तिकीट
राज्यात जोरदार पावसाचा अलर्ट
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वादळामुळे राज्यात पावसाचं वातावरण तयार झाले आहे. परिणामी राज्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे बळीराजा धास्तावला आहे. अशात आता राज्यात आज आणि उद्या थंडीचा जोर थोडा कमी होणार असून मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
