Festival Posters

परतीचा जीवघेणा पाऊस वीज पडून ११ नागरिकांचा मृत्यू

Updated: शनिवार, 7 ऑक्टोबर 2017 (12:58 IST)

मृत्यू पाहता उआम्ध्ये प्रथम सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झालाआहे, तर वीज इतकी भयानक पडली की  पाच जण जखमी झाले. पालघरमध्ये वीज पडून चौघांचा मृत्यू, धुळ्यात तीन महिला, जालन्यात एक आणि मुंबईत एकाचा वीज पडून बळी गेला आहे. तर मुसळधार पाऊस इतका भयानक होता की  घरांवरची छप्पर उडाली आहेत. तर कापणीला आलेल्या  पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणं जनावरंही दगावली आहेत.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

माझ्याकडे आदित्य ठाकरे आणि अनेक प्रसिद्ध व्यक्तींविरुद्ध भक्कम पुरावे...FIR नंतर दिशा सालियनच्या वडिलांचा मोठा दावा

२५ सप्टेंबरपूर्वी हे काम करून घ्या, नाहीतर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होऊ शकते!

बारामती: गर्भवती महिलेवर बलात्कार करून निर्घृण हत्या; पोलिसांनी २ तासांत आरोपीला अटक केली

"आंदोलन पुन्हा सुरू होणार..." 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके यांची मोठी घोषणा! वाचा

LIVE: हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी पावसाचा इशारा जारी केला

पुढील लेख
Show comments