Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपकडून लोकांना खरेदी करण्याची भाषा : जयंत पाटील

Updated: सोमवार, 25 जून 2018 (17:20 IST)
 
जयंत पाटील म्हणाले की केंद्रात, राज्यात चार वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने सांगली महापालिका क्षेत्राच्या विकासाचे एकही काम केले नाही. मात्र लोकांना खरेदी करून निवडणुका जिंकण्याची भाषा करू लागले आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे डझनभर मंत्री गल्लोगल्ली फिरतील. त्यांच्या फिरण्याने आणि पोकळ आश्‍वासनांनी विकास होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड आश्‍वासने दिली. पण महागाई कमी झाली नाही. बेरोजगारी कमी झाली नाही असे ते म्हणाले.
 
विकासाचे कोणतेही ठोस काम झाले नाही. केवळ भाषणबाजीतून विकास होत नाही. काम करणार्‍या पक्षाच्या मागे राहिले पाहिजे, हे आता जनतेने ओळखले आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला निश्‍चितपणे मोठे यश मिळेल. युवकांना रोजगार, महिलांच्या हाताला काम देण्याबरोबरच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध राहील असे जयंत पाटील म्हणाले.
 
यावेळी जिल्हाध्यक्ष (शहर) संजय बजाज, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, राष्ट्रवादीचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, श्रीनिवास पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, शेडजी मोहिते, विष्णू माने, विनया पाठक, सर्जे, धनंजय पाटील, खांडेकर उपस्थित होते.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

"वंदे मातरम न गाणाऱ्या मदरशांची नोंदणी रद्द करावी," नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली

सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या रिसेप्शन समारंभाला मोदी आणि शाह यांच्यासह सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांची उपस्थिती

मोहन भागवत अमेरिका, युके आणि कॅनडा दौऱ्यावर जाणार; शताब्दी वर्षानिमित्त भारतीयांशी संवाद साधणार

चंद्रपूरमध्ये वडिलांनी दोन मुलांचा ब्लेडने गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला; एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर अवस्थेत

नांदेडमधील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; ३२ विद्यार्थी आजारी पडले

पुढील लेख
Show comments