Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किरण ठाकूर यांच्या निवासस्थानावर दगडफेक

Updated: गुरूवार, 17 मे 2018 (09:14 IST)

दरम्यान, मराठी भाषिकांची एवढी मते फुटली जाऊच शकत नाहीत. शिवाय एका उमेदवाराला लाखभर मते पडणेही शक्य नाही. त्यामुळे ‘ईव्हीएम’मुळेच महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाल्याचा दावा मराठी भाषिकांकडून करण्यात येत आहे. माजी मंत्री जगदीश शेट्टर यांच्या निकालामुळे हे स्पष्ट झाले आहे. मराठी माणसांची संख्या मोठी असतानाही बेळगाव शहर आणि परिसरातील चार मतदारसंघांपैकी तीन उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा सारा प्रकार ‘ईव्हीएम’मुळे झाल्याचा दावा किरण ठाकूर यांनी केला आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

यवतमाळच्या बोरगाव धरणावर सहलीसाठी गेलेल्या कॉलेजच्या दोन विद्यार्थिनी सेल्फी काढताना बुडाल्या

LIVE: 'कॉकरोच जनता पार्टी' स्वातंत्र्यदिनी हिंगोली जिल्ह्यात शाळा सुधारण्यासाठी उपक्रम सुरू करणार

किश्तवारमध्ये मोठा अपघात, महिंद्रा स्कॉर्पिओ चिनाब नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

हातात इंजेक्शन आणि औषधे पण डॉक्टरी पदवी नाही! मुंबईत बनावट डॉक्टरांचा पर्दाफाश

'शाळा ठीक करा' अभियान; स्वातंत्र्यदिनी हिंगोलीमध्ये सीजेपीकडून घोषणा

पुढील लेख
Show comments