suvichar

मुंबईकर सापडलाय आगीच्या विळख्यात ... प्रशासन करतंय काय?

गुरूवार, 11 जानेवारी 2018 (14:28 IST)

मुंबईत वर्षभरात ४ हजार ७९० आगीच्या घटना घडल्यात. हे वाचून धक्का बसला ना? पण हीच मुंबईची सद्यस्थिती आहे. एकेकाळी पाण्याने वेढलेली मुंबई आता आगीचे केंद्र झाली आहे. कुर्ला येथे गोदामाला आग, मस्जिद रेल्वे स्थानकाजवळच्या झोपडपट्टीला लागलेली आग, काकडवाडी (गिरगाव) येथील दुकाने जळून खाक, सप्टेंबरमध्ये चेंबूरच्या आर. के. स्टुडिओला लागलेली आग, ऑक्टोबर महिन्यात जवाहरद्वीप व बुचर बेटांवरील तेलासाठ्यांना लागलेली महाकाय आग, नुकतीच झालेली साकीनाक्यातील भानू फरसाण कारखाना आणि परळच्या कमला मिल्समधील घटना ... अशा सरासरी रोज २ ते ३ ठिकाणी आगीच्या घटना दिसत आहेत. पण मुंबई म.न.पा. प्रशासन मात्र या बाबतीत ‘थंड’ दिसत आहे. आग लागल्यावर प्रशासन त्यांच्यावरील आरोप झटकण्यात धन्यता मानते. पण अशा आगी लागू नये किंवा या घटना वारंवार घडू नयेत, यासाठी प्रशासनाकडून काहीही हालचाली होताना दिसत नाहीत. हे मुंबईकरांचे दुर्दैवच!

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

Operation Tiger Updates ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदारांना वाय+ सुरक्षा देण्यात आली

LIVE: ठाकरे गटातील सहा बंडखोर खासदारांना वाय+ सुरक्षा देण्यात आली

रविवारी गाड्या नेहमीप्रमाणे धावणार; मुंबई लोकलकडून नीट विद्यार्थ्यांना मोठी भेट, कोणताही मेगा-ब्लॉक नाही

पुण्यात स्वयंघोषित बाबाचा भयंकर कारनामा; १५ वर्षे लैंगिक शोषण, लघवी पिण्यास भाग पाडले, पीडितेचा आरोप

तरुणांची आवडती Pulsar 220F आता नव्या रूपात! LED लाइट्स आणि डिजिटल कन्सोलने वाढवला बाईकचा स्वॅग

पुढील लेख
Show comments