Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

2 महिन्यापासून 29 तारीख मुंबईकरांसाठी अशुभ

Updated: शनिवार, 30 सप्टेंबर 2017 (10:46 IST)
२९ ऑगस्टच्या सकाळी १० च्या सुमारास घरातून निघालेले लोक ट्रेनमध्ये सहा ते सात तासांपेक्षा जास्तवेळ अडकले. ट्रॅकवर पाणी साठले.  ट्रेन बंद झाली. अनेक मुंबईकरांना घर गाठणे अशक्य झाले.

आता मुंबईतील एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत 22 जणांनी प्राण गमावले असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एकूण  39 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात जंतर मंतरपेक्षाही मोठे आंदोलन होणार! काँग्रेसच्या खासदाराचा दावा

देशातील पहिली वंदे भारत मालगाडी चालवण्याची तयारी सुरू, मुंबईहून दिल्लीत पार्सल काही तासांत पोहोचतील

Maruti Baleno ५ सप्टेंबर रोजी येणार नवीन मारुती सुझुकी बलेनो, काय असेल किंमत आणि वैशिष्ट्य जाणून घ्या

मुलाच्या औषधावरून पतीसोबत वाद, पत्नीच्या माहेरच्यांकडून ३१ वर्षीय इंजिनिअर पतीची मारहाण करून हत्या

न्यायाधीश होण्याचे स्वप्न पाहताय? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; जुनी अट बदलली, नवी अट काय?

पुढील लेख
Show comments