suvichar

माझ्या लोकांची काळजी कोण घेईल?

बुधवार, 4 डिसेंबर 2019 (10:35 IST)
डॉ बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिकत असतानाची ही घटना आहे. ग्रंथालय सुरू होण्यापूर्वी ते दररोज सकाळी तिथे पोहचत असे आणि प्रत्येकासोबतच ते निघत असे. ते लायब्ररीची वेळ संपल्यावरदेखील तिथे बसण्यासाठी परवानगी मागत असे.
 
दररोज त्यांना हे करताना पाहून शिपाई त्यांना म्हणाले, "तू नेहमीच गंभीर का असतोस, फक्त अभ्यासच करत असतो. मित्रांसोबत कधीही मजा करत नाहीस" 
 
यावर बाबासाहेब म्हणाले- "मी जर का हे असे केले तर माझ्या लोकांची काळजी कोण घेईल?"

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मध्य रेल्वे आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी दादर आणि पंढरपूर दरम्यान दोन विशेष गाड्या चालवणार

डहाणू शहरात दिवसाढवळ्या ज्वेलरी शोरूम लुटले, गोळीबार करून गुन्हेगार फरार

Duleep Trophy ऋतुराज गायकवाडची वेस्ट जोनच्या कर्णधारपदी नियुक्ती, पृथ्वी शॉचेही पुनरागमन

बारमाही उत्पन्न देणारे फळपीक; चिकू लागवड

आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वे दादर आणि पंढरपूर दरम्यान दोन विशेष गाड्या चालवणार

पुढील लेख
Show comments