Dharma Sangrah

कृषी आयटीआय सुरू होणार: अजित पवार

Updated: शुक्रवार, 24 जानेवारी 2020 (16:21 IST)
 
आगामी तीन वर्षांत आयटीआय कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व आयटीआय संस्थांचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. त्यासाठी 12 टक्के निधी शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाद्वारे तर उर्वरित 88 टक्के निधी खासगी संस्थांच्या माध्यमातून वस्तू व प्रशिक्षण सेवेद्वारे उपलब्ध होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये या गोष्टींचा आढावा घेण्यात आला.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments