Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bhalchandra Nemaden भालचंद्र नेमाडें, कोण आहेत हे लेखक जाणून घेऊया

Updated: मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (15:56 IST)
 
कविताच्या संदर्भात त्यांचे हे विचार विचार करायला लावणारे आहेत - ‘प्रत्यक्षात कविता न होवो, दिवसाकाठी रोजच्या जगण्याचे ऊर्ध्वपातन होऊन त्याची निदान एक ओळ व्हावी, असे स्वप्न तरी काहीही लिहू म्हणणाऱ्याला बाळगता आले पाहिजे. अबोध मनाच्या भाषेच्या अंतस्तराखालीच कवितेच्या ध्वनीस्तरांचाही उगम होत असतो. ह्या स्थितीत आपले संपूर्ण भान भाषेसाठी पणाला लावता आले नाही तर कवितेच्या द्रव्याची हवा होऊन जाते, असा माझा दीर्घ अनुभव आहे... ’
 
ककून, देखणी, जर्मन रहिवास, निवडक मुलाखती, साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, साहित्याची भाषा, श्री संत चोखामेळा चरित्र आणि अभंग, सोळा भाषणे, दी इन्फ्ल्युअंस ऑफ इंग्लिश ऑन मराठी, तुकाराम गाथा, टीकास्वयंवर, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. २७ मे १९३८ रोजी सांगवीमध्ये (खानदेश) जन्मलेले भालचंद्र वनाजी नेमाडे हे कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. अत्यंत परखडपणे आपली मतं मांडणं, प्रसंगी त्यावरून जाहीर वादाला तोंड फुटलं तरी त्याची भीड न बाळगणं हे त्यांच्या लेखनाचं आणि वृत्तीचं वैशिष्ट्य.
 
एकीकडे ‘कोसला’सारखी सर्वस्वी नवप्रवाही आणि मापदंड ठरलेली कादंबरी, तर दुसरीकडे बिढार, हूल, जरीला, झूल या चार कादंबऱ्यांचा समूह आणि अलीकडची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही भक्कम कादंबरी यातून प्रस्थापित संकल्पनांच्या चौकटी मोडून, नवी शैली, नवा घाट आणि नवा विचार आणण्याचं त्यांचं आगळंवेगळं वैशिष्ट्य जाणवतं.  
 
‘लहान मुलांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झालं पाहिजे, मातृभाषा हेच मुलांसाठी विश्वाच्या आणि त्यातल्या गूढांच्या आकलनाचं प्रवेशद्वार आहे,’ असं त्यांचं ठाम मत आहे. साहित्यात देशीवाद आणि शिक्षणात मातृभाषा यांचं ते नेहमीच समर्थन करत आले आहेत. त्यांना मिळालेलं ‘ज्ञानपीठ’ ही मराठीतल्या आधुनिकतावादाला मिळालेली मान्यता आहे, असं मानलं जातं.
 
कविताच्या संदर्भात त्यांचे हे विचार विचार करायला लावणारेच आहेत - ‘प्रत्यक्षात कविता न होवो, दिवसाकाठी रोजच्या जगण्याचे ऊर्ध्वपातन होऊन त्याची निदान एक ओळ व्हावी, असे स्वप्न तरी काहीही लिहू म्हणणाऱ्याला बाळगता आले पाहिजे. अबोध मनाच्या भाषेच्या अंतस्तराखालीच कवितेच्या ध्वनीस्तरांचाही उगम होत असतो. ह्या स्थितीत आपले संपूर्ण भान भाषेसाठी पणाला लावता आले नाही तर कवितेच्या द्रव्याची हवा होऊन जाते, असा माझा दीर्घ अनुभव आहे... ’
 
ककून, देखणी, जर्मन रहिवास, निवडक मुलाखती, साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, साहित्याची भाषा, श्री संत चोखामेळा चरित्र आणि अभंग, सोळा भाषणे, दी इन्फ्ल्युअंस ऑफ इंग्लिश ऑन मराठी, तुकाराम गाथा, टीकास्वयंवर, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
 
२७ मे १९३८ रोजी सांगवीमध्ये (खानदेश) जन्मलेले भालचंद्र वनाजी नेमाडे हे कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. अत्यंत परखडपणे आपली मतं मांडणं, प्रसंगी त्यावरून जाहीर वादाला तोंड फुटलं तरी त्याची भीड न बाळगणं हे त्यांच्या लेखनाचं आणि वृत्तीचं वैशिष्ट्य.
 
एकीकडे ‘कोसला’सारखी सर्वस्वी नवप्रवाही आणि मापदंड ठरलेली कादंबरी, तर दुसरीकडे बिढार, हूल, जरीला, झूल या चार कादंबऱ्यांचा समूह आणि अलीकडची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही भक्कम कादंबरी यातून प्रस्थापित संकल्पनांच्या चौकटी मोडून, नवी शैली, नवा घाट आणि नवा विचार आणण्याचं त्यांचं आगळंवेगळं वैशिष्ट्य जाणवतं.  
‘लहान मुलांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झालं पाहिजे, मातृभाषा हेच मुलांसाठी विश्वाच्या आणि त्यातल्या गूढांच्या आकलनाचं प्रवेशद्वार आहे,’ असं त्यांचं ठाम मत आहे. साहित्यात देशीवाद आणि शिक्षणात मातृभाषा यांचं ते नेहमीच समर्थन करत आले आहेत. त्यांना मिळालेलं ‘ज्ञानपीठ’ ही मराठीतल्या आधुनिकतावादाला मिळालेली मान्यता आहे, असं मानलं जातं.
 
कविताच्या संदर्भात त्यांचे हे विचार विचार करायला लावणारेच आहेत - ‘प्रत्यक्षात कविता न होवो, दिवसाकाठी रोजच्या जगण्याचे ऊर्ध्वपातन होऊन त्याची निदान एक ओळ व्हावी, असे स्वप्न तरी काहीही लिहू म्हणणाऱ्याला बाळगता आले पाहिजे. अबोध मनाच्या भाषेच्या अंतस्तराखालीच कवितेच्या ध्वनीस्तरांचाही उगम होत असतो. ह्या स्थितीत आपले संपूर्ण भान भाषेसाठी पणाला लावता आले नाही तर कवितेच्या द्रव्याची हवा होऊन जाते, असा माझा दीर्घ अनुभव आहे... ’
 
ककून, देखणी, जर्मन रहिवास, निवडक मुलाखती, साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, साहित्याची भाषा, श्री संत चोखामेळा चरित्र आणि अभंग, सोळा भाषणे, दी इन्फ्ल्युअंस ऑफ इंग्लिश ऑन मराठी, तुकाराम गाथा, टीकास्वयंवर, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. २७ मे १९३८ रोजी सांगवीमध्ये (खानदेश) जन्मलेले भालचंद्र वनाजी नेमाडे हे कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. अत्यंत परखडपणे आपली मतं मांडणं, प्रसंगी त्यावरून जाहीर वादाला तोंड फुटलं तरी त्याची भीड न बाळगणं हे त्यांच्या लेखनाचं आणि वृत्तीचं वैशिष्ट्य.
 
एकीकडे ‘कोसला’सारखी सर्वस्वी नवप्रवाही आणि मापदंड ठरलेली कादंबरी, तर दुसरीकडे बिढार, हूल, जरीला, झूल या चार कादंबऱ्यांचा समूह आणि अलीकडची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही भक्कम कादंबरी यातून प्रस्थापित संकल्पनांच्या चौकटी मोडून, नवी शैली, नवा घाट आणि नवा विचार आणण्याचं त्यांचं आगळंवेगळं वैशिष्ट्य जाणवतं.  
 
‘लहान मुलांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेतूनच झालं पाहिजे, मातृभाषा हेच मुलांसाठी विश्वाच्या आणि त्यातल्या गूढांच्या आकलनाचं प्रवेशद्वार आहे,’ असं त्यांचं ठाम मत आहे. साहित्यात देशीवाद आणि शिक्षणात मातृभाषा यांचं ते नेहमीच समर्थन करत आले आहेत. त्यांना मिळालेलं ‘ज्ञानपीठ’ ही मराठीतल्या आधुनिकतावादाला मिळालेली मान्यता आहे, असं मानलं जातं.
 
कविताच्या संदर्भात त्यांचे हे विचार विचार करायला लावणारेच आहेत - ‘प्रत्यक्षात कविता न होवो, दिवसाकाठी रोजच्या जगण्याचे ऊर्ध्वपातन होऊन त्याची निदान एक ओळ व्हावी, असे स्वप्न तरी काहीही लिहू म्हणणाऱ्याला बाळगता आले पाहिजे. अबोध मनाच्या भाषेच्या अंतस्तराखालीच कवितेच्या ध्वनीस्तरांचाही उगम होत असतो. ह्या स्थितीत आपले संपूर्ण भान भाषेसाठी पणाला लावता आले नाही तर कवितेच्या द्रव्याची हवा होऊन जाते, असा माझा दीर्घ अनुभव आहे... ’
 
ककून, देखणी, जर्मन रहिवास, निवडक मुलाखती, साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण, साहित्याची भाषा, श्री संत चोखामेळा चरित्र आणि अभंग, सोळा भाषणे, दी इन्फ्ल्युअंस ऑफ इंग्लिश ऑन मराठी, तुकाराम गाथा, टीकास्वयंवर, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
 Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नागपूरमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला!

एअर इंडियाची मोठी घोषणा, मुंबई-टोरोंटो थेट विमानसेवा २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र , राष्ट्रवादी काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

सीएसएमटी आणि सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित रेल्वेगाडी धावणार

पुढील लेख
Show comments