Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हनीमून सोडून पळून आला होता अजय देवगण

Updated: मंगळवार, 13 मार्च 2018 (10:35 IST)
 
अजयने मुलाखतीदरम्यान सांगितले की, मी तर केवळ अर्ध्या तासातच लग्र उरकले होते. ते पण माझ्या घराच्या छतावर. रूमच्या बाहेर निघालो, लग्र केले अन्‌ परत रूमध्ये गेलो. हनीमूनसाठी मी आणि काजोलने तब्बल दोन महिने सुट्या घेतल्या होत्या. परंतु मी माझ्या हनीमूनमधून एका महिन्यातच पळून आलो. वास्तविक दोन महिन्यांच्या सुट्या जरा जास्तच झाल्या होत्या.
 
पुढे बोलताना अजयने म्हटले की, बदलत्या वातावरणात मी स्वतःला बदलू शकत नाही. वास्तविक त्याने स्वतःध्ये बरेचसे बदल केले आहेत. याविषयी अजय सांगतो की, आता मी थोडेफार बोलतही आहे, जेणेकरून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्याचा फायदा होईल. त्याने त्याच्या अपकगिं प्रोजेक्टविषयी सांगितले की, मी एका कथेवर काम करीत आहे. ज्याचे डायरेक्शन मी स्वतः करणार आहे. ही कथा अन्य कथांच्या तुलनेत एकदम वेगळी आहे. वेळ आल्यानंतर मी यावर नक्कीच बोलणे पसंत करेन.

सर्व पहा

महान गायिका आशा भोसले यांचा आवाज पुन्हा घुमणार, अखेरचे गाणे या खास दिवशी प्रदर्शित होणार

चंद्रचूड सिंह यांचा नातेवाईकांवर कोट्यवधी रुपयांची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा आरोप एफआयआर दाखल

अमिताभ बच्चन यांना आयएफएस अधिकारी व्हायचे होते, केबीसीच्या नव्या एपिसोडमध्ये खुलासा केला

जेव्हा नेहा धुपियाने करण जोहरला तीन वेळा लग्नाची मागणी घातली, पण प्रत्येक वेळी तिला एकच उत्तर मिळालं

एकता कपूरच्या चित्रपटातून गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा डेब्यू करणार

सर्व पहा

अर्जुन रामपाल पडद्यावर विजय मल्ल्या यांची कथा साकारणार

Mahadev Temple Darshan ''लिंगराज मंदिर'' कलिंग वास्तुकलेचे एक जिवंत उदाहरण

बिग बॉस मराठी सीझन ५ मधील लोकप्रिय जोडी निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांचा ब्रेकअप

चंद्रचूड सिंह यांचा नातेवाईकांवर कोट्यवधी रुपयांची वडिलोपार्जित जमीन बळकावल्याचा आरोप एफआयआर दाखल

अमिताभ बच्चन यांना आयएफएस अधिकारी व्हायचे होते, केबीसीच्या नव्या एपिसोडमध्ये खुलासा केला

पुढील लेख
Show comments