Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विकी बनणार ‘अश्वत्थामा'

Updated: गुरूवार, 14 जानेवारी 2021 (14:57 IST)
 
या सिनोबाबत बोलताना दिग्दर्शक आदित्य धरने सांगितले, आमच्या उरी सिनेमाला प्रेक्षकांचे खूपच प्रेम मिळाले   होते. त्यामुळे प्रेक्षकांच्या कसोटीवर उतरत काही तरी चांगले देण्याबाबत आम्ही विचार करीत होतो. त्यातूनच हा आगळावेगळा सिनेमा आकाराला आला आहे. ‘अश्वत्थामा'त असे स्पेशल इफेक्ट्‌स दाखवणार आहोत जे भारतीय प्रेक्षकांनी यापूर्वीही कधीही पाहिलेले नाहीत. भारतीय प्रेक्षकांसाठी हा सिनेमा म्हणजे केवळ एक सिनेमा नव्हे तर एक अनुभव ठरणार असल्याचे सांगितले. विकीनेही या सिनोबाबत बोलताना सांगितले, हा सिनेमा माझ्या  आतापर्यंतच्या सिनेमांपैकी सगळ्यात भव्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केला जाणारा सिनेमा आहे. 

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

अक्षय कुमार १३ वर्षांनंतर विपुल शाहसोबत 'समूक'मध्ये आतापर्यंतच्या सर्वात अनोख्या अवतारात परतत आहे

राष्ट्रगीत गाताना अडखळल्यामुळे हिना खान ट्रोल झाली

महाकाली'च्या पहिल्या झलकने खळबळ उडवली, अक्षय खन्नाचा शुक्राचार्याच्या भूमिकेतील भयानक अवतार व्हायरल

ब्रा घालून भावाला राखी बांधली, कृती सनॉनच्या 'रक्षाबंधन' जाहिरातीवरून लोकांचा संताप, तर चाहत्यांकडून समर्थन

द कपिल शर्मा शो' फेम राजीव ठाकूर यांच्या वडिलांचे निधन

पुढील लेख
Show comments