Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचा अनुष्का काय म्हणते, काय करते ?

Updated: बुधवार, 8 एप्रिल 2020 (07:44 IST)
 
ती सांगते की, “आपल्या आयुष्यात सर्वप्रथम कुटुंबीयच आपली काळजी घेतात – ते आपल्याला जीवन प्रवास शिकवतात, चालायला, खायला, समाजात मिसळायला आणि त्यानंतर जगाचा सामना करायला सज्ज करतात. आपल्या प्रारंभिक जीवनाचा आपल्यावर आयुष्य संपेपर्यंत प्रभाव असतो. आजच्या काळात जगभर अस्थिरतेचे सावट दिसतेय. अशाकाळात तुमच्यापैकी अनेकांनी कुटुंबासोबतचे संबंध घट्ट झाल्याचे, आत्मीयता निर्माण झाल्याचा अनुभव घेतला असेल, असे मला खात्रीपूर्वक वाटते.” 
 
स्वत: आणि आपल्या जिवलगांच्या सुरक्षेसाठी घरीच राहण्याचा सल्ला अनुष्काने प्रत्येकाला दिला आहे. ती सांगते, “तुमच्या जीवनात अनमोल असलेल्या प्रत्येकाची देखभाल करण्यासाठी घरीच थांबा. प्रत्येक क्षण भरभरून जगा ... हसा, जोरात हसा, शेअर करा, प्रेम व्यक्त करा, गैरसमजुती दुर करा, मजबूत/सशक्त नाते निर्माण करा, जीवनाविषयी, स्वप्नांची चर्चा करा आणि उज्ज्वल भविष्याकरिता प्रार्थना करा.” 

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

वाराणसीतील या मंदिरात भगवान शिव खिचडी खाण्यासाठी येतात! शिवलिंगात भगवान विष्णू,लक्ष्मी आणि पार्वती शक्तींचाही समावेश

अमिताभ बच्चन यांनी अंधेरीतील ३ मजले दिले भाड्याने, महिन्याचे भाडे ऐकून थक्क व्हाल!

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

धार्मिक स्थळांव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील नैसर्गिक स्थळे विलक्षण अनुभव देतात; भेट दिल्यावर तुम्हाला पुन्हा परत यावेसे वाटेल

पुढील लेख
Show comments