Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात कालही ४४ हजार ३८८ नवे बाधित !

Updated: मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (17:57 IST)
 
आज दिवसभरात राज्यात २०७ ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात १२१६ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले असून, त्यातील ४५४ रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यूदर २.०४ टक्के झाला आहे. राज्यात सध्या २ लाख २  हजार २५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत ६५ लाख ७२ हजार ४३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९८ टक्के आहे.   सध्या राज्यात १० लाख ७६ हजार ९९६ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर २६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,-०५,४५,१०५ प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
 
मुंबईत आजही मोठ्या प्रमाणात बाधित
मुंबईत आज १९ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झालीय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईत सध्या १ लाख १७ हजार ४३७ रुग्ण सक्रीय आहेत. मुंबईत सध्या १ लाख १७ हजार ३४७ रुग्ण सक्रीय आहेत.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नागपूरमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ, महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला!

एअर इंडियाची मोठी घोषणा, मुंबई-टोरोंटो थेट विमानसेवा २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र , राष्ट्रवादी काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

सीएसएमटी आणि सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित रेल्वेगाडी धावणार

पुढील लेख
Show comments