Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचा, लॉकडाउनविषयी मुख्यमंत्री काय म्हणाले ?

Updated: सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (08:21 IST)
 
“लॉकडाउनमधून कधी बाहेर येणार यापेक्षा लॉकडाउन कसं हटवणार हे महत्त्वाचं आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यातील कोविड-१९ टास्क फोर्सटे सदस्य डॉ. शशांक जोशी आणि राहुल पंडित यांच्या मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. तसंच लॉकडाउन उठवण्यासाठी घाई करण्याची गरज नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
कोरोनाची लागण कोणालाही होऊ शकते. या परिस्थितीमध्ये अतिआत्मविश्वास बाळगणं योग्य नाही. राज्यात कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. परंतु आता दुसरी लाट येऊन द्यायची नाही. त्यामुळेच संपूर्ण लॉकडाउन उठवण्याऐवजी मिशन बिगीन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्यानं लॉकडाउन उठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

पुण्यात महाराष्ट्र धर्म रक्षा कायद्याअंतर्गत पहिला एफआयआर दाखल; अल्पवयीन मुलीवर धर्मांतरासाठी दबाव

गडचिरोली आश्रमशाळेतील सर्पदंश प्रकरणावर फडणवीस यांची मोठी कारवाई, शाळेचा परवाना कायमचा रद्द

मुंबईत विले पार्ले येथील इमारतीच्या ११ व्या मजल्यावर भीषण आग, अडीच वर्षांचे बाळ आणि २३ वर्षीय महिलेचा मृत्यू

मुंबईच्या कुर्ला परिसरात पहाटे गौसिया चाळीवर भूस्खलन; दोन जणांचा मृत्यू

LIVE: मुंबईतील कुर्ला येथील गौसिया चाळीत भूस्खलन

पुढील लेख
Show comments