Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना: धारावी नियंत्रणात, केंद्राकडून ठाकरे सरकारचं कौतुक

Updated: मंगळवार, 23 जून 2020 (16:05 IST)
 
महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकेनं धारावीत कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कामाची केंद्र सरकारनं दखल घेत, कौतुक केलंय.
 
मे महिन्यात धारावीत रुग्णवाढीचा दर 4.3 टक्के होता. हाच दर आता म्हणजे जून महिन्यात 1.2 झाला आहे.
 
एवढंच नव्हे, तर धारावीतल्या कोरोनाग्रस्तांच्या दुपटीचा वेगही आता 78 दिवसांवर आलाय.
 
दाटीवाटीचा भाग असूनही मुंबई महापालिका आणि राज्य सरकारनं काँटॅक्ट ट्रेसिंग, कंटेनमेंट झोनचं काटेकोर पालन इत्यादी उपाययोजनांमधून धारावीत कोरोनाला नियंत्रित केलंय.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

मुंबई उच्च न्यायालयाने एफडीए वर ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला

LIVE: मुंबई उच्च न्यायालयाने एफडीए वर ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला

गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त महाराष्ट्रासाठी मोठी तयारी; सरकारचा खास प्लॅन

हेमंत सोरेन यांच्या निर्णयानंतर झारखंडमधील विद्यार्थी आंदोलन संपले, पण सीबीआय चौकशीचा विद्यार्थ्यांचा आग्रह

महाराष्ट्रात आजपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी नवा नियम; नेमकं काय बदललं?

पुढील लेख
Show comments