suvichar

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५ टक्क्यांवर कायम

गुरूवार, 23 जुलै 2020 (10:08 IST)
राज्यात बुधवारी ५५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ८७ हजार ७६९ झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या १० हजार ५७६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.
 
पाठविण्यात आलेल्या १६ लाख ८७ हजार २१३ नमुन्यांपैकी ३ लाख ३७ हजार ६०७ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ५८ हजार १२१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार ९७५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७२ टक्के एवढा आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

तुकाराम मुंडे यांच्या कठोर कारवाईचा लक्षणीय परिणाम; खाद्य व्यवसायांमध्ये घबराट पसरली

LIVE: सिंधुदुर्ग, जळगाव आणि कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली

UPI वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या ३ गोष्टी जाणून घ्या

त्र्यंबकेश्वर मंदिरात लाडू प्रसादाचे वितरण १५ दिवसांपासून थांबले; ट्रस्टने केंद्राला कुलूप लावले

नागपूरमध्ये ४२ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

पुढील लेख
Show comments