Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ईद विशेष निबंध इस्लामिक आनंदाचा सण ईद

Updated: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (15:17 IST)
ईद उल फितरचा दिवस रमजानच्या पवित्र महिन्यानंतर येतो जेव्हा संपूर्ण लोक संपूर्ण महिन्यात रमजान उपवासानंतर अल्लाहला प्रार्थना करतात. या नंतर शव्वाल चा महिना येतो 
आणि ईद उल अझा इस्लामिक कॅलेंडरच्या शेवटच्या वर्षात जुल हज महिन्याच्या 10 तारखेला साजरी केली जाते.
 या दिवशी हाजी हजरतचा हज संपतो आणि जगभरातील लोक कुर्बानी किंवा बलिदान देतात.
शरीयतनुसार प्रत्येक स्त्री-पुरुषासाठीही बलिदान योग्य आहे, ज्याच्या कडे 13 हजार रुपये किंवा त्याच्या सम प्रमाणात सोन किंवा चांदी किंवा तिन्ही सोन,चांदी आणि रुपये मिळवून 13 हजार रुपये च्या बरोबर आहे. दोन्ही ईद चे शरियतीनुसार खूप महत्त्व आहे. ईद सामाजिक बंधुता वाढवते. जगभरात मुस्लिम बांधवाना इतर धर्माचे लोक ईदची शुभेच्छा देतात. 
ईदच्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील लोक खास प्रार्थना करतात,त्याला नमाज पठण असे म्हणतात .नमाज पठणासाठी ते शहरात एका ठिकाणी जमतात, ते ठिकाण ईदगाह असे म्हणवले जाते.
सामूहिक नमाज पठण नंतर लोक एकमेकांची गळाभेट घेतात. आणि एक मेकांना शुभेच्छा देतात. ईद ची वाट सर्वच आतुरतेने बघत असतात. मुलं तर खूप आनंदी असतात. कारण त्यांना या दिवशी मोठे काही भेट वस्तू देतात. ईदच्या सणाचा उल्हास  विशेषतः मुलांमध्ये दिसून येतो.  
इस्लामिक मान्यतानुसार पवित्र महिन्यातील रमजान संपल्यानंतर जवळपास सत्तर दिवसानंतर साजरा केला जाणारा कुर्बानी किंवा बलिदानाचा हा ईद चा सण इस्लाम धर्मात विश्वास  करणाऱ्या लोकांचा मुख्य सण आहे. 
ईदच्या या सणाची सर्व इस्लामिक मुस्लिम बांधवाना शुभेच्छा. 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

महागड्या केमिकल हेअर कलर्सना निरोप द्या, हा घरगुती हेअर डाय घरीच बनवा

ओमेगा ३ च्या कमतरतेमुळे शरीरात या ५ समस्या उद्भवू शकतात, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

ब्रेकअपनंतर या ५ गोष्टी करू नका, महागात पडू शकतात

प्रेमाचा रेशमी धागा: नातं रक्ताचं नाही, तर मनाचं!

नारळी पौर्णिमा स्पेशल शाही नारळी भात: साजूक तूप आणि केशर-वेलचीचा सुवास!

पुढील लेख
Show comments