Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आठवड्यातील सात दिवसांतील प्रदोष व्रताचे महत्व

Updated: मंगळवार, 23 मार्च 2021 (09:31 IST)
 
श्री सुत ऋषींनी सनकादि ऋषींना असे हि सांगितले कि प्रदोष व्रताने मनुष्याचेसर्व प्रकारचे कष्ट दूर होवून पापांपासून मुक्ती मिळेल. हे व्रत अति कल्याणकारी आहे. या व्रताच्या प्रभावाने शुभ आणि इष्ट गोष्टीची प्राप्ती होते.
  
प्रदोष व्रत विधी
● प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत करता येते. सूर्यास्त झाल्या नंतर रात्र होण्याच्या पूर्वीचा कालावधी (साधारणतः सूर्यास्तानंतर अडीच तास) म्हणजे प्रदोष काळ होय.
● या व्रतात भगवान श्री शंकराची पूजा केली जाते. या व्रतात व्रतस्थ व्यक्तीने निर्जल राहून व्रत करावयाचे असते.
● प्रातःकाळी स्नान करून भगवान श्री शंकराला बेल पत्र, गंगाजल अक्षता धूप दीप ओवाळून पूजा करावी. संध्याकाळी प्रदोष समयी सुद्धा अशीच अभिषेक युक्त पूजा करावी. अशा रीतीने प्रदोष व्रत करण्याने व्रतस्थ व्यक्तीला महत्पुण्य प्राप्ती होते मनोवांछीत कामे पूर्णत्वास येतात. 

सर्व पहा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

Kamika Ekadashi:कामिका एकादशी महत्व आणि व्रत कथा

दररोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने या क्षेत्रांमध्ये फायदे होतात, रविवारला विशेष महत्त्व

Mangalagaur 2026 Wishes in Marathi मंगळागौर शुभेच्छा संदेश

Fasting Fruit Yogurt श्रावणात उपवासाच्या दिवशी थंडगार, पौष्टिक फ्रुट योगर्ट नक्की ट्राय करा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments