Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रामायण काळातील हे 7 महारथी आजही जिवंत आहे...

Updated: मंगळवार, 28 एप्रिल 2020 (11:32 IST)
 
एकदा सतयुगात गणेशाने परशुरामांना महादेवाशी भेटावयास रोखल्यावर संतापलेल्या परशुरामाने आपल्या परशुने त्यांचा वर प्रहार केल्यास गणेशाचे एक दात तोडले होते. तेव्हा पासून गणेशाला एकदंत म्हटले जाते. त्रेतायुगात त्याने राजा जनक, दशरथ व इतर राजांचा सन्मान केला. सीता स्वयंवरात त्यांनी श्रीरामाचे अभिवादन ही केले. द्वापर युगात त्यांनी कौरव सभेत कृष्णांना पाठिंबा दिला होता आणि त्यांनी श्रीकृष्णांना सुदर्शन चक्र दिले होते. द्वापरात त्यानेच कर्णाला खोटं बोलण्याची शिक्षा म्हणून सर्व शिक्षा विसरण्याचे श्राप दिले होते. भीष्म, द्रोण आणि कर्णाला त्यांनीच शस्त्र दिले होते. 
 
अश्या प्रकारे परशुरामांच्या अनेक कथा आहे. त्यांची तपश्चर्या बघून भगवान विष्णूने त्यांना युगातील शेवटपर्यंत तपश्चर्या करून पृथ्वीवर जगण्याचे वरदान दिले आहे. भगवान परशुराम हे कोणत्याही एका विशिष्ट समाजाचे आदर्श नसून संपूर्ण हिंदू समाजातील आहे आणि चिरंजीवी आहे. रामाच्या काळात आणि कृष्णाच्या काळात ही ते दिसले होते. भगवान श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र देणारे ही तेच होते. असे म्हटले जाते की काळिकाळाच्या शेवटीसुद्धा ते राहणार अशी आख्यायिका आहे की पृथ्वीच्या शेवट होई पर्यंत ते तपश्चर्या करतील. भगवान परशुरामांच्या तपश्चर्यांचे स्थळ म्हणून महेंद्रगिरी पर्वत होते आणि शेवटी त्याच डोंगरावर जाऊन जगाच्या शेवट पर्यंत तपश्चर्या करणार आहे.

सर्व पहा

अपराध भञ्जन स्तोत्रम् : शान्तं पद्मासनस्थं शशिधरमुकुटं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं शूलं पठण करा

पुदुचेरीमधील प्राचीन वेदपुरीश्वरर मंदिर; जिथे शिवाची 'वेदपुरीश्वरर' तर देवी पार्वतीची 'त्रिपुरसुंदरी' म्हणून पूजा केली जाते

भोळ्या शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावणात करा 'हे' ५ सोपे उपाय; घरात नांदेल सुख-समृद्धी!

श्रावणात महादेवाला 'हे' एक पान वाहिल्यास दूर होतील सर्व अडचणी; जाणून घ्या शास्त्र काय सांगते!

श्रावण सोमवारला कोणती फुले भगवान शिवांना अर्पण करू नयेत?

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments