सोमवार, 2 ऑक्टोबर 2023

Independence Day 2023 भारतातील स्वातंत्र्यसैनिकांची यादी, त्यांची नावे जाणून घ्या

सोमवार,ऑगस्ट 14, 2023
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण शैक्षणिक क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. आज देशातील अनेक शहरांमध्ये आयआयटी, आयआयएमसारख्या संस्था कार्यरत आहेत. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयेही मुबलक प्रमाणात आहेत
एक देव एक देश एक आशा ।। एक जाती एक जीव एक आशा ।। – विनायक दामोदर सावरकर
August Kranti 8 ऑगस्ट 1942 रोजी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात 'भारत छोडो आंदोलन' म्हणजेच ऑगस्ट क्रांती प्रस्तावित करण्यात आली. गांधीजींनी तरुणांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आणि 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांतीची घोषणा करण्यात आली.
10 poignant tragedies of the time of partition भारताच्या फाळणीच्या योजनेला 3 जूनची योजना किंवा 'माउंटबॅटन योजना' असे नाव देण्यात आले. फाळणीपूर्वी आणि नंतर जे काही घडले, ते आजच्या तरुण पिढीला कदाचितच परिचित असेल. 1857 ते 1947 या 90 वर्षांच्या ...
अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे आणि पहिले गैर-राजकीय राष्ट्रपती होते, ज्यांना तंत्रज्ञान आणि विज्ञानातील त्यांच्या विशेष योगदानामुळे हे पद मिळाले. ते एक अभियंता आणि शास्त्रज्ञ होते, कलाम जी 2002-07 पर्यंत भारताचे राष्ट्रपतीही होते. राष्ट्रपती ...
आपला राष्ट्रध्वज आपल्या शान आणि अभिमानाचे प्रतीक आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण केले जाते. पण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण करण्यात काही फरक आहे. चला तुम्हाला अशा 3 मोठ्या फरकांबद्दल सांगतो...
सध्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्र दामोदरदास मोदी. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी झाला. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 26 मे 2014 रोजी त्यांना भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ दिली. ते स्वतंत्र भारताचे ...
1. पूर्ण आदराने तिरंगा आडवा ठेवा. 2 पांढऱ्या पट्ट्याखाली केशरी आणि हिरव्या पट्ट्या फोल्ड करा.
13 ते 15 ऑगस्टदरम्यान तुम्हीसुद्धा आपल्या घरी, कार्यालयात, कार किंवा बाईकवर भारताचा झेंडा लावला असेल. खरं तर भारतात 15 ऑगस्ट रोजी तिरंगा झेंडा लावण्याची पद्धत पूर्वीपासूनच आहे. पण यंदाच्या वर्षी गोष्ट जरा वेगळी होती. यंदाच्या वर्षी पंतप्रधान ...
भारत सोमवारी 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याची ही सलग 9वी वेळ असेल. यादरम्यान पंतप्रधान मोदी देशाच्या नावावर अनेक मोठ्या घोषणा करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी ...
आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला... ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला... स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
भारताच्या राष्ट्रीय सणांपैकी एक म्हणजे आपला स्वातंत्र्यदिन, ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला. इंग्रज भारतातून निघून गेले म्हणे, पण हे स्वातंत्र्य आवश्यक आणि इतर अनेक अर्थांनी वेगळे होते. आम्ही यापुढे शारीरिक किंवा मानसिक गुलाम नव्हतो. प्रत्येक ...
India's successful 75 years :भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत अशा प्रतिज्ञा आपण अभिमानाने आणि गर्वाने करतो . ही प्रतिज्ञा आपण आज म्हणू शकतो कारण आपल्या महान नेत्यांनी ,क्रांतिवीरांनी ब्रिटीशांशी लढून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून ...
जहाँ डाल-डाल पर सोने की चिड़ियां करती हैं बसेरा, हे देशभक्तीचे गाणे सिकंदर ए- आझम या चित्रपटाचे आहे. या गाण्याचे संगीतकार हंसराज बहल असून गीतकार राजिंदर कृष्ण आहे. या गीताला मोहम्मद रफी यांनी आपल्या आवाजाने अजरामर केले आहे. जहाँ डाल डाल पर सोने ...
तीन रंग प्रतिभेचे नारंगी ,पांढरा आणि हिरवा रंगले न जाणो किती रक्ताने तरी फडकतातं नव्या उत्साहाने स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
15 ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र होईल हे ठरल्यावर जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी महात्मा गांधींना एक पत्र पाठवले. या पत्रात लिहिले होते, '15 ऑगस्ट हा आपला पहिला स्वातंत्र्य दिन असेल. तुम्ही राष्ट्र पिता आहात, यात सामील व्हा आणि तुमचे ...
हृदयी प्रेम तिरंग्याचे ,मनी मानसन्मान आहे, ऋण हुतात्म्यांचे, गमावले त्यांस , याची जाण आहे, अमृत महोत्सव बघणे हे भाग्य मिळाले, करू जल्लोष उत्सवाचा, पावन पर्व आले, फुगली छाती गर्वाने, असें कार्य सैनिकांचे, ते आहेत म्हणोनी, जीवन सुरक्षित ...
है प्रीत जहाँ की रीत सदा हे गाणं पूरब और पश्चिम चित्रपटाचं आहे. या चित्रपटाचे संगीतकार कल्याणजी-आनंदजी असून गाण्याचे लेखक इंदीवर आहेत. या गाण्याला स्वर दिले आहे महेंद्र कपूर यांनी.हे चित्रपट अभिनेता मनोज कुमार प्राण, मदन पुरी यांच्यावर चित्रित केलं ...
Har Ghar Tiranga : स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना सरकार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. याअंतर्गत सरकार 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा मोहीम सुरू करणार आहे. हर घर तिरंगा अभियानांतर्गत सरकारने लोकांना घरोघरी तिरंगा ...