Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काय बंद होणार फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम?

Updated: मंगळवार, 25 मे 2021 (11:14 IST)
 
25 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्र सरकारने भारतीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडून डिजिटल सामग्रीचे नियमन करण्यासाठी 3 महिन्यांच्या आत अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी इत्यादी नेमणूक करण्यास सांगितले होते. सरकारने दिलेल्या आदेशानुसार कंपन्यांना अनुपालन अधिकारी नियुक्त करावे लागतील आणि त्यांचे नाव व संपर्क पत्ता भारताचा असावा- यात तक्रारीचे निराकरण, आक्षेपार्ह सामग्रीचे निरीक्षण, अनुपालन अहवाल आणि आक्षेपार्ह सामग्री काढून टाकणे यासारख्या गोष्टी समाविष्ट आहेत.
 
या नव्या नियमानुसार एक समिती देखील तयार केली जाईल ज्यात संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, गृह मंत्रालय, माहिती प्रसारण मंत्रालय, कायदा, आयटी आणि महिला व बाल विकास विभागातील लोक असतील. त्यांना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी ऐकण्याचा अधिकार असेल. नवीन नियमांमध्ये ग्रीवांस रीड्रेसल अर्थात 24 तासांच्या आत तक्रार प्राप्त झाल्याचे स्वीकारणे आणि 15 दिवसांच्या आत आपल्या कार्यवाही किंवा कारवाई न करण्याची कारणे सांगणे समाविष्ट आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: सातारा आणि पंढरपूरमध्ये माजी सैनिकांसाठी अत्याधुनिक सुविधा संकुले उभारली जाणार

अत्यंत पौष्टिक आणि जमिनीचा सुपीकपणा वाढवणारे पीक; वाल लागवड

माजी सैनिकांसाठी सातारा आणि पंढरपूरमध्ये अत्याधुनिक सुविधा उभारल्या जातील-शंभूराज देसाई

विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला, सरकारने गृहमंत्री हटवावेत, राहुल गांधी पत्रकार परिषदेत गरजले

तुकाराम मुंढे यांचा ऐतिहासिक निर्णय; शाळांच्या ५० मीटर परिसरात आता शीतपेये, वडा पाव, बर्गर आणि आईस्क्रीमवर बंदी!

पुढील लेख
Show comments