Tuesday, 7 July 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Lok Sabha Election History
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Tue, 7 Jul 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
मराठी बातम्या
लोकसभा निवडणूक 2019
लोकसभा निवडणूक इतिहास
विनायक मेटेंना पंकजा मुंडेंचा धक्का
Monday,March 25, 2019
भारतीय राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह
next news
नक्की वाचा
मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान
१. पाण्याचा अंदाज न घेता गाडी पुढे नेणे रस्त्यावर साचलेल्या पाण्याची खोली किती आहे, याचा अंदाज न घेता कार पुढे नेणे ही मोठी चूक ठरू शकते. खोल पाण्यातून गाडी गेल्यास इंजिनमध्ये पाणी जाऊन हायड्रोलॉक होण्याचा धोका असतो. त्यामुळे मोठ्या खर्चाची वेळ येऊ शकते.
Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि गोड बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! देव तुला नेहमी आनंदी आणि निरोगी ठेवो, हीच प्रार्थना. जगातील सर्वात समजूतदार आणि प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! तू केवळ माझी बहीण नाहीस, तर माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस नेहमी अशीच सोबत राहा
कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!
कशेडी घाटाबद्दलच्या मुख्य लोककथा सोशल मीडिया, युट्यूब आणि स्थानिक लोकांमध्ये कशेडी घाटाबाबत प्रामुख्याने दोन-तीन प्रकारच्या कथा ऐकायला मिळतात: लिफ्ट मागणारा वृद्ध किंवा गुराखी: रात्रीच्या वेळी गाडी चालवताना अचानक रस्त्याच्या मधोमध एक वृद्ध माणूस किंवा गुराखी लिफ्ट मागत उभा असलेला दिसतो. त्याला गाडीत बसवले, तर तो अचानक गायब होतो किंवा गाडी मागे टाकून पुढे धावताना दिसतो, अशी कथा सांगितली जाते.
संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती
१. समाधीचे ठिकाण संत नामदेव महाराज यांची समाधी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे आहे. पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे मुख्य केंद्र असून, येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या मुख्य महाद्वाराच्या (ज्याला 'नामदेव पायरी' म्हटले जाते) अगदी सुरुवातीलाच त्यांची समाधी आहे.
July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?
जुलै महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी नवीन संधी, आत्मविश्वास आणि जबाबदाऱ्यांचा समतोल साधणारा ठरू शकतो. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अडचणींमध्ये हळूहळू सुधारणा होण्याची चिन्हे दिसतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयक्षमतेची दखल घेतली जाईल. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे, मात्र घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
अमरावती न्यायालया कडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा
एका अल्पवयीन मुलीला फसवून, तिच्यावर वारंवार बलात्कार करून तिला गर्भवती केल्याच्या गंभीर प्रकरणात अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. ए. गोस्वामी यांनी आरोपीला दोषी ठरवून १० वर्षांच्या सक्त कारावासाची आणि १०,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा होईल.
LIVE: सुप्रिया सुळे यांची आणीबाणी जाहीर करण्याची मागणी
Maharashtra Breaking News Live in Marathi :नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता आणि मुंबई-पुणे संपर्क तुटण्याच्या शक्यतेमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
मुसळधार पावसासाठी राज्य सरकार सतर्क; एनडीआरएफ-एसडीआरएफला २४ तास सतर्क राहण्याचे निर्देश
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४x७ देखरेख ठेवण्याचे आदेश दिले असून नागरिकांना पुढील दोन दिवस घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात मुसळधार पावसाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांची आणीबाणी जाहीर करण्याची मागणी
नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता आणि मुंबई-पुणे संपर्क तुटण्याच्या शक्यतेमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
मुंबईत मुसळधार पावसामुळे ७ जणांचा मृत्यू, रेड अलर्ट जारी
महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हाहाकार माजला असून, मुंबईत सात जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पुणे येथे दुपारी समुद्राला मोठी भरती येण्याचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहे.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos