Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सर्वाधिक मोबाईल उत्पादक देशांमध्ये भारत दुसरा

Updated: सोमवार, 2 एप्रिल 2018 (10:05 IST)
 
इंडियन सेल्युलर असोसिएशनचे (आयसीए) राष्ट्रीय अध्यक्ष पंकज महेंद्रू यांनी दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा आणि माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, "आपणास कळवण्यात आनंद होतो आहे की, भारत सरकार, आयसीए आणि फास्ट ट्रॅक टास्क फोर्सच्या (एफटीटीएफ) अथक प्रयत्नांनंतर भारत सर्वाधिक मोबाईल उत्पादक देशांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे."
 
आयसीएने मोबाईल उत्पादनासंदर्भातील चीन आणि व्हिएतनाममधील संस्थांचा हवाला दिला आहे. आयसीएच्या आकडेवारीनुसार, भारतात 2014 साली मोबाईल फोनचे 30 लाख यूनिट उत्पादन झाले, तर 2017 साली 1.1 कोटी यूनिट उत्पादन झाले. मोबाईल आयात आकडेवारीही निम्म्यापर्यंत खाली आली आहे. फास्ट ट्रॅक टास्क फोर्स म्हणजेच एफटीटीएफने 2019 पर्यंत मोबाईल फोन उत्पादनासाठी 50 कोटी यूनिटचं ध्येय ठेवण्यात आले असल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

९ ऑगस्ट रोजी मुंबईत जंबो ब्लॉक, अनेक लोकल ट्रेन्स रद्द

LIVE: मुंबईत मेट्रो स्कूल उडवून देण्याची महापौरांना धमकी

मुंबईत मेट्रो स्कूल उडवून देण्याची महापौरांना धमकी, पोलिसांकडून सायबर तपास सुरू

मुंबई उच्च न्यायालयाकडून रमेश म्हात्रे यांचा जामीन मंजूर, राज्य सोडण्याचे आदेश दिले

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, क्रिप्टो मालमत्तेचा एमपीआयडी कायद्यात समावेश

पुढील लेख
Show comments