तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली, किंमत शंभरीपार
गुरूवार,एप्रिल 28, 2022
कांद्याची किमत घसरल्यामुळे शेतकर्यांचा डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. राज्यातील शेतकर्यांना आधीच वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं अशात त्यांच्या शेतमालाला दर मिळत नसल्याने त्याच्यांवर दुहेर संकट दिसून येत आहे.
शनिवार,नोव्हेंबर 27, 2021
सोयाबीनची आवक कमी होत असल्याने मागणी वाढत आहे. शनिवारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 10 हजार पोत्यांची आवक झाली होती तर सरासरी दर हा 6 हजार 500 एवढा होता. गेल्या काही दिवसांपासून दर स्थिर असले तरी आवक कमी जास्त होत आहे.
शुक्रवार,सप्टेंबर 24, 2021
कापणीपूर्वी चांगला पाऊस आणि जास्त भाव मिळण्याची शेतकऱ्यांना आशा होती. ते काही दिवस सोयाबीनची किंमत 10,000 रुपये प्रति क्विंटल राहण्याची वाट पाहत होते जेणेकरून चांगले उत्पन्न मिळू शकेल. पण या क्षणी असे होताना दिसत नाही.
महाराष्ट्रातील सोयाबीन ...
लहरी पावसामुळे भाज्यांचे दर कडाडले कोरोनामुळे महागाईत दिवसेंदिवस होणारी वाढ सामान्य माणसाच्या खिश्याला कात्री लावणारी आहे.
मंगळवार,सप्टेंबर 21, 2021
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यात सोयाबीनचा भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल होता. पण आता नवीन पीक येताच ते 5000 पर्यंत खाली आले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने 12 लाख ...