Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Monsoon Tips: पावसाळ्यात पायांची काळजी घ्या, निष्काळजीपणामुळे संसर्ग होऊ शकतो

Updated: मंगळवार, 6 जुलै 2021 (11:58 IST)
 
नखात बराच काळ पाणी भरलेलं राहिलं तर बुरशीचा धोका वाढतो. ज्यामुळे नखात खाज सुटण्यास सुरवात होते. जर याची काळजी घेतली गेली नाही तर ती वाढतच राहते आणि यामुळे बर्‍याच वेळा नखातून रक्त देखील वाहू लागतं.
 
याशिवाय एक्जिमा आणि दादांचा त्रासही होऊ शकतो. एक्जिमा बॅक्टेरियामुळे होतो. यामध्ये पायांवर लाल डाग पडतात आणि खाज सुटण्याबरोबरच त्यात जळनही होते. काळजी घेतली नाही तर त्वचा कडक होते आणि जखमा होण्यास सुरवात होते. आणि दाद एक बुरशीजन्य संसर्ग आहे. या सर्व प्रकारचे संक्रमण टाळण्यासाठी पायांची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
पावसात भिजल्यानंतर पाय अँटीबायोटिक्सने स्वच्छ करा. बोटांना चांगले स्वच्छ करा. ते चांगले साफ केल्यावर पुसून त्यावर अँटी सेप्टिक क्रीम लावा आणि आपण नखांवर पावडर वापरू शकता. नेहमी आपल्या पायात शूज किंवा चप्पल घाला. तसेच, हे लक्षात ठेवा की जास्त काळ ओले शूज किंवा मोजे घालू नका. पायात संसर्ग झाल्यास नक्कीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

10वी नंतर आर्ट्स शाखेत करिअरच्या संधी! जाणून घ्या अभ्यासक्रम, क्षेत्रे आणि भविष्यातील करिअर पर्याय

घरी केस वाढवणारे बायोटिन कसे बनवायचे, कृती आणि त्याचे फायदे जाणून घ्या

व्हिटॅमिन D ची कमतरता आहे? शरीर देतंय हे छुपे संकेत, लक्षणे कशी ओळखाल जाणून घ्या

Parenting Tips: पालकांनी मुलांसमोर या चुका करू नये, मुलांसमोर कसे वागावे जाणून घ्या

नैतिक कथा : शेतकरी आणि दोन घागरींची गोष्ट

पुढील लेख