Festival Posters

Monsoon Tips: पावसाळ्यात पायांची काळजी घ्या, निष्काळजीपणामुळे संसर्ग होऊ शकतो

Updated: मंगळवार, 6 जुलै 2021 (11:58 IST)
 
नखात बराच काळ पाणी भरलेलं राहिलं तर बुरशीचा धोका वाढतो. ज्यामुळे नखात खाज सुटण्यास सुरवात होते. जर याची काळजी घेतली गेली नाही तर ती वाढतच राहते आणि यामुळे बर्‍याच वेळा नखातून रक्त देखील वाहू लागतं.
 
याशिवाय एक्जिमा आणि दादांचा त्रासही होऊ शकतो. एक्जिमा बॅक्टेरियामुळे होतो. यामध्ये पायांवर लाल डाग पडतात आणि खाज सुटण्याबरोबरच त्यात जळनही होते. काळजी घेतली नाही तर त्वचा कडक होते आणि जखमा होण्यास सुरवात होते. आणि दाद एक बुरशीजन्य संसर्ग आहे. या सर्व प्रकारचे संक्रमण टाळण्यासाठी पायांची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
पावसात भिजल्यानंतर पाय अँटीबायोटिक्सने स्वच्छ करा. बोटांना चांगले स्वच्छ करा. ते चांगले साफ केल्यावर पुसून त्यावर अँटी सेप्टिक क्रीम लावा आणि आपण नखांवर पावडर वापरू शकता. नेहमी आपल्या पायात शूज किंवा चप्पल घाला. तसेच, हे लक्षात ठेवा की जास्त काळ ओले शूज किंवा मोजे घालू नका. पायात संसर्ग झाल्यास नक्कीच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

Modak Variety गणेशोत्सव विशेष गणपती बाप्पासाठी खास ट्रेंडिंग मोदकाचे प्रकार

ब्लॅक कॉफीचे आरोग्यासाठी फायदे आणि तोटे; किती प्रमाणात प्यावी जाणून घ्या

Financial Sector मध्ये करिअरच्या उत्तम संधी; पात्रता, व्याप्ती आणि पगाराची संपूर्ण माहिती जाणून घ्या

नेलपेंट काढण्यासाठी थिनरची गरज नाही; घरच्या घरी या सोप्या टिप्स करा ट्राय

लघु कथा : कोल्हा आणि सशाची मेजवानी

पुढील लेख