suvichar

हसत राहा, तारुण्य टिकवा

Updated: शुक्रवार, 16 एप्रिल 2021 (11:03 IST)
 
आपल्या आवडीच्या माणसांसोबत राहा
मिळून मिसळून राहणे लोक आनंदी राहतात. अशात आपल्या मित्रांसोबत किंवा अशा लोकांसोबत राहा जी आपल्या प्रसन्न ठेवतात. अशा लोकांसोबत चांगला वेळ घालवा. हसल्याने मन रमतं आणि ताण दूर होतो. 
 
लोकं आकर्षित होतात
हसमुख राहणार्‍यांकडे लोक आपोआप आकर्षित होतात. हसल्यामुळे ताण कमी होतो, उत्साह निर्मित होतो. कामाची गुणवत्ता वाढते. 
 
हसल्यामुळे शरीरात एंडोर्फिस हा फीलगुड घटक क्रियाशील होते ज्याने नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. हे पेनकिलर प्रमाणे कार्य करतं. हसल्यामुळे रक्तसंचार सुरळीत 
 
राहतं. चेहरा टवटवीत राहतो. आनंदी राहिल्याने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते आणि संसर्गासोबत लढण्याची क्षमता वाढते. 
 
कॉमेडी शो पाहा
आपल्याला सहसा हसू येत नसेल तर कॉमेडी शो बघा. याने ताण विसरुन आपण आनंदी व्हाल आणि मूड फ्रेश होईल.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

Devshayani Ashadhi Ekadashi 2026 Wishes Images देवशयनी आषाढी एकादशी शुभेच्छा इमेजेस

आषाढी एकादशीला बनवा काहीतरी गोड! १० मिनिटांत तयार होणारी 'रताळ्याची खीर'; तोंडाला सुटेल पाणी!

हे सुपरफूड्स शरीरातील लोहाची कमतरता दूर करतात, आहारात समावेश करा

आयसीएसआय (ICSI) कडून २० कार्यकारी सहाय्यक पदांसाठी बी.कॉम (B.Com) उमेदवारांसाठी संधी

Hair Care Tips: दह्यात हे ४ पदार्थ मिसळून लावा, केस होतील लांब, दाट आणि मजबूत

पुढील लेख
Show comments