Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रामदेवबाबांनी काढला भाजपचा चिमटा

Updated: सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (13:54 IST)
 
राजकीय पक्ष सांगतात देशाला पुढे न्यायचे आहे. पण देशाचा आर्थिक विकासदर वाढला नाही तर देश कसा पुढे जाईल? रुपयाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे, असे रामदेवबाबा म्हणाले.
 
देशाची अर्थव्यवस्था भक्कम असायला हवी. रुपयाची स्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावी लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे. विजय मल्ल्या प्रकरणात अनेकजण आरोपीच्या पिंजर्‍यात येतील. मल्ल्या राज्यसभेचा खासदार होता, त्यावेळी त्याला कोणी पाठिंबा दिला. नुकसान होत असूनही मल्ल्याला कोणी मदत केली, याचा तपास केला पाहिजे. विद्यमान सरकारनेही याबाबत थोडे सावध राहायला हवे होते, असे त्यांनी नमूद केले. मल्ल्या हा एक राक्षस होता आणि तो देश सोडून पळाला. देशात सध्या आर्थिक अराजकता निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. काही बेईमान लोकामुंळे चांगल्या लोकांनाही व्यवसाय करता येत नाही, असे त्यांनी सांगितले.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा पुढाकार: मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी आणि ५ लाख रुपयांचे विमा धनादेश

महाराष्ट्रात पेपरफुटीनंतर 'ड्रग इन्स्पेक्टर' परीक्षा रद्द; प्रत्येक पेपर ४० लाखांना विकल्याचा रोहित पवारांचा दावा

LIVE: महाराष्ट्रात पेपरफुटीनंतर 'ड्रग इन्स्पेक्टर' परीक्षा रद्द; प्रत्येक पेपर ४० लाखांना विकल्याचा रोहित पवारांचा दावा

नांदेडमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; ३० वर्षांच्या तरुणाला अटक

पाकिस्तानच्या PIMS रुग्णालयात भीषण आग; १५ नवजात बालकांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments