Marathi Biodata Maker

CoronaVirus : सर्व स्पर्धा रद्द, बीसीसीआयचा मोठा निर्णय

Updated: रविवार, 15 मार्च 2020 (12:13 IST)
 
रणजी करंडक स्पर्धेची शुक्रवारी अंतिम फेरी खेळवण्यात आली. पण आता या स्पर्धेनंतर एकही स्पर्धा न भरवण्याचा विचार बीसीसीआयने केला आहे. त्यामुळे आजपासून बीसीसीआयच्या अंतर्गत कोणत्याही स्थानिक स्पर्धा खेळवण्यात येणार नाहीत. कोरोना व्हायरसमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेबरोबरची मालिका शुक्रवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर आयपीएलही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. तोपर्यंत जर कोरोना व्हायरसचा प्रसार थांबला नाही, तर आयपीएलही रद्द करण्यात येऊ शकते. पण सध्याच्या घडीला इराणी ट्रॉफी आणि विजय हजारे करंडक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारतीय आणि श्रीलंकन ​​फिरकीपटूंमध्ये एक रोमांचक लढत अपेक्षित

इंग्लंडने अंतिम कसोटी ८ गडी राखून जिंकली आणि ३ सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला व्हाईटवॉश दिला

माजी भारतीय क्रिकेटपटू श्रीसंत यांच्या वडिलांचे निधन

सुरेश रैना आणि देबाशीष मोहंती हे ओडिशा टी२० लीग २०२६ चे ब्रँड ॲम्बेसेडर बनले, स्पर्धा २० सप्टेंबरपासून सुरू

Women's Asia Cup 2026 महिला आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना श्रीलंकेशी

पुढील लेख
Show comments