Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारत पराभूत

Updated: बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (19:50 IST)
 
 दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतनं पुन्हा एकदा भारतीय इनिंगला आकार देण्याचा प्रयत्न केला. दिनेश कार्तिकनं १३ बॉलमध्ये ३० रनची वादळी खेळी केली. कार्तिक आणि पंत भारताला विजय मिळवून देतील अशी अपेक्षा होती पण ऋषभ पंत चुकीचा फटका मारून आऊट झाला. यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये भारताला विजयासाठी १२ रनची आवश्यकता होती. पण मार्कस स्टॉयनिसनं पहिले कृणाल पांड्या आणि मग दिनेश कार्तिकची महत्त्वाची विकेट घेतली.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला पराभूत केले आणि कसोटी सामना पाच सत्रांतच संपला

IND vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना कोलंबोत होणार

इंग्लंड महिला संघाची खेळाडू केट क्रॉसने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली

पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडकडून पाकिस्तानचा पराभव

इंग्लंडची क्रिकेटपटू केट क्रॉसने निवृत्ती जाहीर केली, १३ वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम

पुढील लेख
Show comments