Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उपुल थरंगाकडे श्रीलंकेचे नेतृत्व

Updated: शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (09:24 IST)
 
भारताने कसोटी मालिका 3-0 अशी जिंकून ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. तसेच दोन वर्षांपूर्वी उभय संघांमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने 5-0 अशी बाजी मारली होती. त्यामुळेच भारताविरुद्धची एकदिवसीय मालिका हे खडतर आव्हान असून त्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन उपुल थरंगाने आपल्या देशबांधवांना केले आहे.
 
प्रत्येक संघ कधीतरी “बॅड पॅच’मधून जात असतो, असे सांगून थरंगा म्हणाला की, देशाचे प्रतिनिधित्व करताना आम्हाला आणि आमच्या कुटुंबीयांनाही अभिमान वाटत असतो. तसेच आम्हालाही पराभव आवडत नाही. परंतु खेळ म्हटला की जय-पराजय हे दोन्ही चालायचेच याची जाणीव देशबांधवांनी ठेवली पाहिजे.
 
श्रीलंकेचा संघ – उपुल थरंगा (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, धनुष्का गुणतिलका, कुशल मेंडिस, चमारा कपुगेदरा, मिलिंद सिरिवर्धना, मलिंदा पुष्पकुमारा, अकिला धनंजया, लक्षण संदाकन, थिसारा परेरा, वानिंदू हसरंगा, लसिथ मलिंगा, दुष्मंता चमीरा व विश्‍वा फर्नांडो.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

श्रीलंकेच्या महिला संघाने आशिया कपमध्ये ७.५ षटकांत लक्ष्य गाठून विक्रमी विजय नोंदवला

महिला टी२० आशिया कप सुरु; ५ सप्टेंबरला दुबईमध्ये भारत-पाकिस्तान सामना

बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा १८ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; हा असेल अजेंडा

यशस्वी जैस्वालला आयसीसीकडून कठोर शिक्षा

दुलीप ट्रॉफी २०२६ मध्ये ईस्ट झोनची मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल

पुढील लेख
Show comments